'कथालंकार' या लघुकथासंग्रहात लेखिका उर्मिला भुर्के यांनी स्त्रीच्या आयुष्यातील दागिन्यांचं महत्त्व आणि जिव्हाळा उलगडणाऱ्या कथा लिहिल्या आहेत.
This beautifully crafted book guides you in connecting with the divine through the written word, specifically mantras dedicated to Lord Shiva.
जागतिक स्तरावर झपाट्याने होणाऱ्या बदलांना व मागणीला अनुसरून भारतातील दूध उत्पादकांना स्वतःमध्ये आमूलाग्र बदल घडवण्याची वेळ आली आहे. त्यासाठी सर्व दूध उत्पादकांना नवनवीन व प्रात्यक्षिकांसह माहिती देणारे डॉ. पराग घोगळे आणि प्रशांत कुलकर्णी लिखित A to Z डेअरी फार्मिंग हे पुस्तक!
The Power of Your Subconscious Mind by Dr. Joseph Murphy is a transformative guide that unlocks the hidden potential within you.
This book is more than a guide to wealth—it’s a blueprint for mastering life’s challenges and unlocking personal achievement.
‘पडीक बंगल्याचे रहस्य’ या कथासंग्रहात लेखक मधुकर साबणे यांनी चिंतनपर कथा लिहिल्या आहेत.
The book is a fast-paced simple read, where sci-fi meets scriptures, philosophy meets fiction, and technology meets spirituality.
भारताशेजारच्या पाकिस्तान, बांगलादेश, म्यानमार, नेपाळ, भूतान, श्रीलंका आणि मालदीव या देशांतील महत्त्वाच्या घडामोडींचे विवेचन 'धुमसता शेजार' पुस्तकात केले आहे.
पश्चिम आशियातील तणाव, संघर्ष अर्थकारणात उलथापालथ घडवतात, तेव्हा त्याचे परिणाम अटळ असतात; अशा घडामोडींचा अर्थ व परिणाम समजून घेण्याचा आणि मांडण्याचा प्रयत्न या पुस्तकातून केला आहे.
‘कोवळ्या उन्हात’ या कवितासंग्रहात कवी काशिराम बोरे यांनी लोभस बालकविता लिहिल्या आहेत.
'खाऊ हा पुरवून ठेवा' हा बालकवितासंग्रह असून यामध्ये मुलांचे भावविश्व व्यापलेल्या अनेक विषयांवर कवीने मुक्तछंदातल्या; परंतु सहज गाऊन म्हणता येतील अशा कविता लिहिल्या आहेत.
भारतीय खगोलशास्त्राच्या आणि भारतीय संस्कृतीच्या प्राचीन इतिहासाची जाणीव करून देणारे पुस्तक.
दहा प्रमुख उपनिषदांमधील कथा, प्राचीन शिक्षण पद्धती, गुरू-शिष्यांचे अनेकपदरी नाते या पुस्तकातून उलगडायला मदत होईल.
चमत्कार आणि किमयांबरोबरच मानवीय दृष्टिकोनातून श्रीगजानन महाराजांच्या जीवनकार्याचा वेध घेणारा चरित्रग्रंथ योगियांचा राणा.
आस्तिक असो वा नास्तिक, वा अज्ञेयवादी, साधक असो वा सर्व सामान्य माणूस, हे पुस्तक खरोखर त्या सर्वांसाठी आहे, जे 'मृत्यू'ला सामोरे जाणार आहेत!
Whether you’re an entrepreneur, student, or business leader, this book will help you understand how great companies continue to win, even when others fail under the same conditions.
We Are What We Eat is your essential guide to nourishing your true self and living a life of vitality.
कौशल्य विकास, रोजगारनिर्मिती आणि पर्यावरणाचे संरक्षण यांची सांगड घालत प्रगतीच्या नवनवीन दिशा धुंडाळणाऱ्या यशस्वी उद्योजकाचे पथदर्शी अनुभवकथन
'मानसशास्त्र' हा सध्या सर्वांच्या कुतूहलाचा विषय होत आहे. पण त्या कुतूहलापलीकडे यामध्ये एक शहाणपण असते, हे समजणे आवश्यक आहे. मानसशास्त्रज्ञ डॉ. प्रतिभा देशपांडे यांच्या 'मानसिक प्रथमोपचार' या पुस्तकातून आपल्याला ते जाणवते.
‘पंख सकारात्मकतेचे’ हे दैनिक सकाळमध्ये प्रसिद्ध झालेल्या लेखमालेचे पुस्तकरूप.
जन्मतः हृदयरोगाने ग्रासलेली एक तरुणी जिने आपल्या दुर्दम्य इच्छाशक्तीमुळे जीवनात पाहिलेली स्वप्न पूर्ण करण्याची जिद्द बाळगली, अशा ज्योती मुंगसेची ही जीवन कहाणी म्हणजे 'हसरा संघर्ष' हे पुस्तक!
जर असं झालं तर, किंवा जर असं झालं नाही तर, अशा प्रश्नांची तर्कसंगत उत्तरं देणारे पुस्तक
शरीरमनाचे संतुलन राखून आत्मस्वास्थ्य प्राप्त करण्याच्या दिशेने आपला प्रवास सुरू होण्यासाठी वैदिक आणि यौगिक परंपरेचा वारसा सांगणाऱ्या गुरुवर्यांचे आशीर्वादरूपी मार्गदर्शन सर्वसामान्य वाचकांसाठी उपलब्ध करून देणारा ग्रंथ.
अरुंधती लोंढे लिखित ‘च’ कशाचा? हा ललितलेखसंग्रह असून, यात विविध सामाजिक, राजकीय, परिस्थितीवर व्यंगात्मक भाष्य करणारे लेख आहेत.
'कथालंकार' या लघुकथासंग्रहात लेखिका उर्मिला भुर्के यांनी स्त्रीच्या आयुष्यातील दागिन्यांचं महत्त्व आणि जिव्हाळा उलगडणाऱ्या कथा लिहिल्या आहेत.
A tri-monthly magazine is (in Marathi), based on the nature and importance of questions on the current events for students studying for exams for MPSC, UPSC, Banking, Railway, Forest services, LIC and being published regularly.
सरश्रीलिखित बुद्धिच्या आरपार चैतन्य महाप्रभू या पुस्तकात महान कृष्णभक्त चैतन्य महाप्रभूंच्या जीवनाचे दर्शन घडवले आहे.
विविध टप्यांवरील माणसामाणसांतील तुटलेपण अधोरेखित करणाऱ्या माधवी सुदर्शन यांच्या खास शैलीतील कथांचा संग्रह
पुष्पा तारे यांच्या ‘साद’ या लेखसंग्रहात ललित आणि ललितेतर अशा दोन्ही प्रकारच्या लेखांचा समावेश आहे. परदेशात केलेल्या प्रवासाचे वर्णन यात असून, नाती, भेटलेल्या अनेक व्यक्ती, सण-समारंभ, सिनेमा, पर्यावरण, जाहिराती, स्त्री शक्ती अशा विविध विषयांची मांडणी त्यांच्या पुस्तकातून केली आहे.
'श्री गीतयोग - शोध ब्राहमविद्येचा' या पुस्तकात श्रीमद्भगवद् गीतेच्या श्लोकांवर अत्यंत छोटीशी व अल्पमतीने चर्चा केली आहे. ही चर्चा चिंतन व अभ्यासास प्रवृत्त ठरून भगवंतांची कृपा साधकावर होऊन त्याला व्यवहारात कर्म मार्गदर्शन, पूर्ण समाधान व शांती मिळो.
आनंद से रहना मतलब मनमाफ़िक, मनमुताबिक, मनमर्जी से और जी भरकर जीना...दिल खोलकर जीना। आनंद से जीना मतलब अपनी मस्ती में जीना। आनंद से जीना मतलब पल-पल बदलते जीवन का स्वागत करना। आनंद से जीना मतलब अपने जीवन का निर्माण खुद करना।
८७ वयाचे तरुण सायकलपटू आणि पुण्यात स्थायिक असणारे नोवोदित लेखक दत्तात्रय मेहेंदळे यांनी ‘भारतभर सायकलभ्रमण’ हा लेखसंग्रह लिहिलेला आहे.
तुलसीदासांच्या या चरित्रातून विशुद्ध आणि संतुलित भक्तीचे रहस्य सरश्री आपल्यासमोर उलगडतात.
रासायनिक अवशेषमुक्त ( ' रेसिडयू फ्री ' ) शेती ;या जगभर महत्वाच्या ठरत असलेल्या विषयाची सविस्तर मांडणी ,संकल्पना आणि मूलभूत तत्वे.
या पुस्तकातल्या आई-बाबानी आपल्या समस्या त्यांच्या डायरीत मोकळेपणाने मांडल्या आहेत. त्या समस्यांवर आपल्या बुद्धीने मार्ग काढला आहे. ही डायरी वाचून पालकत्व निभावताना आई-बाबाला नक्कीच दिशा मिळेल, असा विश्वास वाटतो.
This book is a must-read, especially for young people, to understand the sacredness of the human body. Recalling Kabir in the modern times is the most appropriate premise to develop a thought process that would alleviate anxiety, instill confidence and perhaps help one attain peace, even in difficult Situations.
The Baton Should Not Fall is not just an inspiring read. It is an education in clinical excellence, patient-centred care, compassion, leadership, innovation, and ethical conduct.
सकाळ साप्ताहिक हे सकाळ माध्यम समूहाचे कौटुंबीक प्रकाशन असून,राजकारण,समाजकारण,आंतरराष्ट्रीय विषय,भाषा शिक्षण,साहित्य गुंतवणूक व कला या विषयांना स्पर्श करणारे हे साप्ताहिक आहे.गेल्या 29 वर्षापासून प्रकाशनात सातत्य असणारे एकमेव कौटुंबिक साप्ताहिक.वाचकांना दर्जेदार व अधिक वाचनिय अंक देण्याचा प्रयत्न करत असते.वाचकांच्या विविध विषयांच्या अपेक्षा लक्षात घेऊनच...
६ ते १४ वयोगटातील शाळेतल्या मुलांना वाचायला आवडतील अशा बालकविता या संग्रहात आहेत. प्रत्येक स्वर आणि व्यंजन यांच्यावर एकेक कविता कवी प्रसाद पाठारे यांनी या संग्रहात लिहिलेल्या आहेत.
आपल्या भवतालाला कॅमेऱ्यासारखं वेगवेगळ्या अँगलने पाहता येतं, पाहता यायला हवं. तेच हे पुस्तक आपल्याला जाणवून देतं.
जोतीराव हे उच्च कोटीचे विचारवंत होते. त्यांच्या विचारांचा एक विकासक्रमही दाखवता येतो. त्याचप्रमाणे त्यांचे कार्यही वैचारिकतेशी जोडता येते.जोतीरावांच्या ग्रंथरचनांमधून त्यांच्या विचारांची मांडणी करता करता त्यातूनच जोतीरावांनी केलेल्या कृत्यांची घटनात्मक मांडणी आपोआपच पुढे येते. या चरित्राला जोतीरावांचे वैचारिक चरित्र म्हणता येईल.
भारत हा जागतिक काजू अर्थव्यवस्थेत महत्त्वाचा घटक आहे. तर ग्रामीण अर्थव्यवस्थेसाठी काजू शेतकऱ्यांच्या उत्पन्नाचा महत्त्वाचा स्रोत आहे, त्यामुळे यासंबंधी आवश्यक असलेली माहिती काजू आयात-निर्यात या पुस्तकात लेखक डॉ. परशराम पाटील यांनी आकडेवारीच्या आधारे स्पष्ट केली आहे.
कविता हा तसा अद्भुत साहित्यप्रकार आहे. एखादी छोटीशी कविता तुमच्या मनाला उभारी देऊ शकते, पडत्या काळात तुम्हाला आधार देऊ शकते. ‘पाऊलवाटेवर चालताना’ या संग्रहातील या कविता कवयित्री सुचेता अवसरे यांनी म्हटल्याप्रमाणे सकारात्मक दृष्टीने गोष्टींकडे पाहायला लावणाऱ्या आहेत. यात एकूण ऐशी कविता आहेत.
राठोड यांची कविता गावातून भटकंती करतकरत शहरातील बेगडी आणि उद्ध्वस्त करणाऱ्या अस्वस्थतेचे दर्शन वाचकाला घडवते.
A tri-monthly magazine is (in Marathi), based on the nature and importance of questions on the current events for students studying for exams for MPSC, UPSC, Banking, Railway, Forest services, LIC and being published regularly.
आपली बुद्धी असो की पैसा योग्य ठिकाणी वापरले तरच त्याला किंमत.
सकाळ साप्ताहिक हे सकाळ माध्यम समूहाचे कौटुंबीक प्रकाशन असून,राजकारण,समाजकारण,आंतरराष्ट्रीय विषय,भाषा शिक्षण,साहित्य गुंतवणूक व कला या विषयांना स्पर्श करणारे हे साप्ताहिक आहे.गेल्या 29 वर्षापासून प्रकाशनात सातत्य असणारे एकमेव कौटुंबिक साप्ताहिक.वाचकांना दर्जेदार व अधिक वाचनिय अंक देण्याचा प्रयत्न करत असते.वाचकांच्या विविध विषयांच्या अपेक्षा लक्षात घेऊनच...
तुमचा आनंद, तुमचं दुःख, तुमचं प्रेम, तुमच्या वेदना या सर्व तुमच्याच हाती आहेत. यातून बाहेर पडण्याचा एक मार्ग आहे. आणि तो मार्ग तुमच्या आतूनच आहे. - सद्गुरू
सुमारे सहा दशके सामाजिक, औद्योगिक, शैक्षणिक क्षेत्रात कार्यरत असलेल्या प्रताप पवार यांना जीवनात आलेल्या अनुभवांवर आधारित लेखमाला ‘सकाळ’च्या रविवारच्या सप्तरंग पुरवणीत प्रसिद्ध होत आहे.
श्री एम यांची ही पहिलीच कादंबरी ‘शून्य’ ह्या संकल्पनेवरील चिंतन असून ती मर्यादा आणि अथांगता तसेच वास्तव आणि पाखंडी गोष्टींमधील भिंत मोडून टाकत, समाजातील प्रचलित कुप्रथांवर भाष्य करते.
डॉ. एस. पी. गायकवाड या तज्ज्ञ लेखकाने लिहिलेल्या या पुस्तकात मुक्त संचार गोठा पद्धती वापरण्यासाठी गुंतवणूक व खर्च, जनावरांसाठी आराम, आजार नियंत्रण, पाणी व्यवस्थापन व सेंद्रीय दूध उत्पादन या कळीच्या मुद्यांबरोबरच इतरही पूरक बाबींचा खुलासा नेटकेपणाने केलेला आहे.
आयुष्यातील ध्येयं, स्वप्नं साकार करण्यासाठी नियोजन करावं लागतं, तर आनंदी आयुष्य जगण्यासाठी आर्थिक-स्वातंत्र्य आवश्यक असतं. पण त्याकरता आधी 'अर्थ-साक्षर व्हायला हवे! अर्थ नियोजनाने सुरुवात करून आपली आर्थिक उद्दिष्टं कशी गाठावी... याचा कानमंत्र देणारं पुस्तक!
‘बा, तथागता!’ हे महाकाव्य छंदोबद्ध नाही. ते मुक्तछंदातील आहे. सहज आकलन व्हावे यासाठी ते तीन आविष्करणांमधून वाचकांसमोर ठेवले आहे. या तीनही आविष्करणांमध्ये संवादशैली वापरलेली आहे.
कोणता पदार्थ कोणी खावा, कोणी खाऊ नये, त्यामधील पदार्थांचे गुणविशेष, त्या पाककृतीचे हेल्थमीटर आदी आहारशास्त्रीय माहिती आकर्षक मांडणीसह.
झटपट आणि सकस टिफिनची रेसिपीधावपळीच्या जीवनात आपण स्वत:च्या शरीराला आहारात शॉर्टकट मारायची सवय लावून घेतो. आपल्या या सवयीमुळे हळूहळू घरातल्या मंडळींचीही सवय बदलते. लहान मुलं असो किंवा मोठी मंडळी असो, आहार समतोल असेल तर आरोग्यही सुदृढ राहतं. असा हेल्दी टिफिन रोज करून देता यावा यासाठी गृहिणींना उपयुक्त अशा टिप्स या पुस्तकात दिल्या आहेत.
जुनी वास्तू पाडून नवं बांधकाम करायचं असो अथवा नवी जागा घेऊन तिथं नव्यानं इमारत उभारायची असो , आपल्यासाठी ती नवनिर्मिती जिव्हाळ्याची ठरते. तिच्यासाठी प्रकाश मेढेकर यांच्यासारख्या कल्पक, पर्यावरणप्रेमी व अनुभवी बाधकामतज्ज्ञाचा सल्ला योग्य दिशा देऊ शकतो. हा अनमोल सल्ला ' दिशा बांधकाम नवनिर्मितीची' या पुस्तकातून आपल्याला हवा तेव्हा, हवा तितका वेळ मिळवता...
महाराष्ट्राचा इतिहास नव्याने घडवणाऱ्या एका करारी, बुद्धिमान, प्रेमळ, द्रष्ट्या स्त्रीच्या चरित्राची अभिनव मांडणी.
मुरडण या शब्दाचा प्रमाण भाषेतील अर्थ वळण असा होतो. कवी आणि कादंबरीकार म्हणून प्रसिद्ध असलेल्या बालाजी मदन इंगळे यांचा हा पहिलाच ललित लेख संग्रह आहे. मराठवाडा आणि कर्नाटक सीमेलगत असलेल्या उमरगा आणि आजूबाजूच्या परिसरात जी बोलीभाषा बोलली जाते, त्या बोलीभाषेचा, लयीचा वापर त्यांनी या संग्रहातील लेखांमध्ये केला आहे.
सद्गुरू यांच्या कोईम्बतूर येथील ईशा योग केंद्राच्या पाकगृहात त्यांच्या मार्गदर्शनाखाली तयार होणाऱ्या १०० हून अधिक आगळ्या वेगळ्या आरोग्यदायी आणि तरीही अत्यंत चवदार पाककृती
A tri-monthly magazine is (in Marathi), based on the nature and importance of questions on the current events for students studying for exams for MPSC, UPSC, Banking, Railway, Forest services, LIC and being published regularly.
डॉ. भरत बलवल्ली यांच्या स्वरांची आणि आयुष्याची ओळख करून घेण्यापासून ते स्वरांची शरणागती पत्करून संगीत आणि अध्यात्म यांच्या मधला दुवा प्रस्थापित करून जगातल्या गानरसिकांना एका अलौकिक आनंदाची अनुभूती करून देणाऱ्या एका स्वराधीशाचे साररूपातले हे आत्मकथन आहे.
आरोग्यदायी आहाराचं गाईड गतिमान जीवनशैलीत आरोग्याकडे दुर्लक्ष केल्यामुळे, आपण अनेक आजारांना आमंत्रण देतो. यासाठी योग्य आहार घेणं, तो ठरावीक वेळेला, ठरावीक प्रमाणात घेणं गरजेचं आहे. आम्लपित्त, बद्धकोष्ठता, मधुमेह, उच्च रक्तदाब अशा विविध चौदा आजारांवर मात करण्यासाठी आहारशैलीचं योग्य मार्गदर्श न करणारं हे पुस्तक
Poultry Business Management Commercial Layer Farming - Modern Management Breeder Management Broiler Farming (Poultry) Information
'भारत : संकल्पना, विचार आणि मागोवा' हे पुस्तक संदर्भ पुस्तक आहे. या पुस्तकाच्या माध्यमातून भारतीय नागरिकांना त्यांच्या जीवनामध्ये महत्त्वाची ठरणारी सॉफ्ट स्किल्स देण्याचा प्रयत्न केला आहे.
"Best of फॅमिली डॉक्टर ' या संग्रहात प्रातिनिधिक रोग घेऊन त्यांची माहिती, त्यावरचे इलाज समाविष्ट केलेले आहेत. त्यामुळे हे पुस्तक घरात कायम फॅमिली डॉक्टर सारखा सल्ला देणारे ठरू शकेल.
सकाळ दैनिकापासून, 1932पासून, सुरू झालेला "सकाळ' माध्यम समूह महाराष्ट्रातील घराघरांत, सर्वदूर पोहोचलेला माध्यम समूह आहे. मराठी आणि इंग्लिश वर्तमानपत्रे, साप्ताहिके, मासिके, दूरदर्शन वाहिनी, इंटरनेट पब्लिशिंग तसेच पुस्तक प्रकाशन विभाग अशा विविध शाखांमधून "सकाळ' माध्यम समूहाचा विस्तार झाला आहे. सकाळ माध्यम समूहाने नेहमीच आपल्या वाचकांना स्थानिक ते जागतिक घडामोडी, माहिती आणि मनोरंजन, शिक्षण आणि सामाजिक अशा सर्वच क्षेत्रांतील अद्ययावत ज्ञान देण्याचे धोरण ठेवले आहे. "सकाळ पुस्तक प्रकाशना'च्या सूचीवर नजर टाकली तरी हेच धोरण दिसून येते. सर्वसामान्यांच्या जीवनाच्या विविध अंगांना स्पर्श करणारी माहितीपर, प्रेरणादायी आणि रंजनपर पुस्तके असे "सकाळ प्रकाशना'च्या पुस्तकांचे स्वरूप आहे. यामध्ये आपल्याला आहार, आरोग्य, आर्थिक साक्षरता, व्यतिमत्त्व विकास, पालकत्व, शेतीविषयक अशा विविध विषयांसोबतच प्रेरणादायी व्यतिचरित्रेही दिसतात. प्रवासवर्णन, व्यावसायिक संदर्भ, पर्यावरण अशा विषयांसोबतच मुलांसाठी वाचनीय पुस्तकांचाही समावेश या पुस्तक सूचीमध्ये असलेला आढळेल. त्या त्या विषयातील तज्ज्ञ, अनुभवी लेखक हे या पुस्तकांचे वैशिष्ट्य सांगता येईल. आवश्यक संपादकीय संस्कार, अंतर्गत सजावट व मांडणी, उत्कृष्ट कागद, छपाई आणि एकूणच उत्कृष्ट निर्मिती यांमुळे ही पुस्तके अधिकच देखणी होतात. अधिकाधिक वाचकांपर्यंत पोहोचता यावे यासाठी या पुस्तकांचे मूल्य नेहमीच वाजवी ठेवण्यात येते. "सकाळ'च्या सर्व कार्यालयांमार्फत तसेच महाराष्ट्रातील प्रमुख विक"ेत्यांमार्फत ही पुस्तके सर्वत्र उपलब्ध करून देण्यात सकाळ प्रकाशन यशस्वी ठरले आहे. पुस्तकांचे विषय, लेखक, निर्मिती अशा सर्वच घटकांतील उत्कृष्टतेच्या आग"हामुळे ही पुस्तके वाचकांच्या पसंतीस उतरली आहेत. हीच परंपरा आगामी पुस्तकांमार्फत पुढे नेण्यास सकाळ पुस्तक प्रकाशन विभाग बांधील आहे.