धर्म, धर्मश्रद्धा आणि धर्मनिरपेक्षता या तिन्ही संकल्पनांचा आशय समजावून सांगणारे पुस्तक
Discover the path to inner peace and the perennial truths that resonate across all ages, illuminating your own journey toward self-realization.
सुरेश राठी यांनी 'मी कुणाचा? मी माझा!' या कवितासंग्रहात आनंद, दु:ख, प्रेम, जिव्हाळा, राग, लोभ, हास्य, विनोद, विडंबन अशा अनेक घटकांवर आधारित कविता लिहिल्या आहेत.
"सिनेमा, करिअरमध्ये अडचणी येतात, त्यावेळी अक्षय आम्ही तुझी धडपड आठवतो मग आम्हाला मार्ग सापडतो. अक्षय, तुझी ही जिद्द, धडपड अनेकांसाठी प्रेरणा ठरो!"- प्रवीण तरडे, दिग्दर्शक, पटकथालेखक आणि अभिनेता
‘छंदातून व्यवसाय’ उभारून स्वत:ची ओळख निर्माण केलेल्या एकवीस नवउद्यमींच्या वाटचालीचा आटोपशीर आढावा रश्मि हृषिकेश गोडसे आणि प्रा. डॉ. सुभाष भावे यांनी ‘संकल्पपूर्ती - छंदातून व्यवसायाकडे’ या पुस्तकात घेतला आहे.
Unlock the secrets to financial prosperity with this timeless classic.
Siddhartha traces the spiritual journey of a man who rejects conventional paths to enlightenment, choosing instead to learn from life itself.
अर्थपूर्ण काव्यातून जीवनाचा बोध देणारे, रामनामाचे गुणगान दोह्यांमधून करणारे कविहृदयाचे संत कबीरदास जनमानसात प्रसिद्ध आहेत.
सत्य-असत्य, नीती-अनीती, प्रेम-द्वेष, सुष्ट-दुष्ट, श्रेष्ठ-कनिष्ठ या या मूल्यसंघर्षांमुळे जगणं अधिक गुंतागुंतीचं होतं. यातून मार्ग काढत जगण्याचा सुंदर आशय शोधणं हे कमालीचं अवघड असलं तरी सुखद असू शकतं, याची गोष्ट या कादंबरीत आली आहे.
कठीण परिस्थितीतही मार्ग निघतो, काढता येतो; असा विश्वास बालवाचकांना देणाऱ्या एकनाथ आव्हाड यांच्या कथा
प्रवास करणं ही कल्पनाच जेव्हा साहसाच्या कक्षेत येत होती तेव्हाच्या काळातल्या मार्को पोलो या प्रवाशाची ही गोष्ट.
कर्मवीर भाऊराव पाटील यांची शिक्षणविषयक पत्रे : एक आकलन’ या पुस्तकात डॉ. सुदाम मांडगे यांनी कर्मवीर भाऊराव पाटील लिखित पत्रांचे संशोधन करून कर्मवीरांचे शिक्षणविषयक विचार मांडण्याचा प्रयत्न केला आहे.
डॉ. आंबेडकरांचे जीवनचरित्र म्हणजे भारताच्या समृद्ध इतिहासाचे आणि मानवी हक्कांसाठीच्या लढ्याचे द्योतक आहे. त्याचा हा संक्षिप्त आढावा!
कमी खर्चात कांद्याच्या विक्रमी उत्पादनासाठी उपयुक्त मार्गदर्शक
सकाळ प्रकाशनाने सप्टेंबर, २०२२मध्ये घेतलेल्या लेखनस्पर्धेत 'कथा' या साहित्यप्रकारासाठी पुरस्कृत केले गेलेले सुजय जाधव लिखित पुस्तक जिब्रिश कथा.
प्रत्यक्षात, रोजच्या रोज उपयोगात आणता येतील अशी स्व-विकासाची तंत्रं देणारे पुस्तक.
Inspiring Leadership Practices from the Indian MedTech Industry.
The book is a fast-paced simple read, where sci-fi meets scriptures, philosophy meets fiction, and technology meets spirituality.
‘सफर कॉफी विश्वाची’ हे मृणाल तुळपुळे लिखित पुस्तक जगभरातल्या कॉफीविषयी अतिशय मनोरंजनपर आणि अभ्यासपूर्ण माहिती सांगणारे महत्त्वाचे पुस्तक आहे.
महाराष्ट्राच्या सामाजिक चळवळींमागील विचारविश्वाची मांडणी करणारा बृहद ग्रंथ. This is people's history in people's language.
This book teaches you how to communicate with yourself, in a friendly manner, without any blame, maintaining self-reliance and keeping your self-esteem intact.
ज्ञानदेवांचे पहिले विश्वासार्ह चरित्र म्हणून ज्याकडे वारकरी संप्रदाय श्रद्धेने पाहतो, ते म्हणजे भक्तशिरोमणी नामदेव महाराजांनी लिहिलेले श्री ज्ञानदेव चरित्र.
नव्या संधी, अर्थसाक्षरता, हार्डवर्क आणि स्मार्टवर्कचे महत्त्व, संभाव्य संकंटांचा वेळीच वेध, गुंतवणूक, बचतीचे धोरण आणि या सर्वांपलीकडे व्यवहारकुशलता महत्त्वाची ठरते. त्यासाठी हे पुस्तक दिशादर्शक आहे.
चमत्कार आणि किमयांबरोबरच मानवीय दृष्टिकोनातून श्रीगजानन महाराजांच्या जीवनकार्याचा वेध घेणारा चरित्रग्रंथ योगियांचा राणा.
Titan Slayers is a creative work of fiction by Soha Mehendale, which has all ingredients to keep the reader engaged.
हिमालयातील दिवस या पुस्तकात हिमालयातील अवघड, कस पाहणाऱ्या गिरिशिखरांवरील चढाईचे अनुभव तर आहेतच, पण त्याबरोबर तेथील निसर्ग, प्राणी, पक्षी, माणसे, अशा विविध विषयांवर लेखकाचे प्रत्यक्षानुभव या पुस्तकात मांडले आहेत.
सुमारे ६० वर्षांनंतर चीनने गलवानच्या खोर्यात घुसखोरी करून भारताची कुरापत काढली तेव्हा चीनवर संपूर्ण विश्वास ठेवणे परवडणारे नाही याची जाणीव पुन्हा एकदा स्पष्टपणे झाली. आता हा ड्रॅगनरुपी चीन भारताच्या दारात उभा आहे. ड्रॅगनरुपी चीनने भारतासमोर निर्माण केलेल्या आव्हानांचा, धोक्याचा वेध या पुस्तकातून घेण्यात आला आहे.
This biography delves deep into the musical, spiritual, and nation-building odyssey of Dr. Bharat Balvalli. Written by the esteemed actor and screenplay writer Pravin Vitthal Tarde, this book is a heartfelt compilation of Bharatji's musical theories, spiritual principles, and impactful social contributions.
This book makes you learn quick tips of self awareness ,self discovery and most importantly ,how to Love yourself.
रोजच्या जगण्यात लेखिकेला आलेले अनेक सहज सुंदर अनुभव, वैयक्तिक कारणासाठी झालेला प्रवास, भेटलेली माणसं यातून या लेख संग्रहातील २६ लेख लिहिले आहेत. हे अनुभव एका पातळीवर वैयक्तिक असले तरी त्यात वाचकांना आनंद देणारं, समृद्ध करणारं असं बरंच आहे.
‘इंद्रायणी ते चंद्रभागा आनंदवारी’ या पंढरीच्या वारीवर आधारित विशेष पुस्तकात संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज यांच्या पालखी मार्गावरील वेगवेगळे पारंपरिक कार्यक्रम, रिंगण सोहळे, धावा, नीरा स्नान यासह दरवर्षी घडणाऱ्या घटनांची छायाचित्रे आहेत.
'मृत्यू' कसा अटळ आणि सर्वव्यापी आहे, याचे आकलन म्हणजेच 'हे मृत्यो, तुझे भले होवो...!' ही कादंबरी.
‘धूमधडाका’ हे मयुरेश कुलकर्णी यांनी लिहिलेला कथासंग्रह असून यात एकूण २७ कथा आहेत. वाचकांच्या निखळ मनोरंजनाबरोबरच वास्तव व्यवस्थेवर चिमटा काढण्याचे काम कुलकर्णी यांनी अगदी उत्तम पद्धतीने केले आहे.
आरोग्यदायी आहाराचं गाईड गतिमान जीवनशैलीत आरोग्याकडे दुर्लक्ष केल्यामुळे, आपण अनेक आजारांना आमंत्रण देतो. यासाठी योग्य आहार घेणं, तो ठरावीक वेळेला, ठरावीक प्रमाणात घेणं गरजेचं आहे. आम्लपित्त, बद्धकोष्ठता, मधुमेह, उच्च रक्तदाब अशा विविध चौदा आजारांवर मात करण्यासाठी आहारशैलीचं योग्य मार्गदर्श न करणारं हे पुस्तक
विविध टप्यांवरील माणसामाणसांतील तुटलेपण अधोरेखित करणाऱ्या माधवी सुदर्शन यांच्या खास शैलीतील कथांचा संग्रह
जयश्री काळे यांना “जागृती” या संस्थेच्या माध्यमातून सामाजिक कार्याला सुरुवात करून फेब्रुवारी २०२३ मध्ये २५ वर्षे पूर्ण झाली. या निमित्ताने संस्थेच्या कामाचा, स्वत:च्या अनुभवांचा आणि एकूणच जडणघडणीचा एक लेखाजोखा त्यांनी या पुस्तकात मांडला आहे.
मुक्तछंद, वृत्तबंध आणि गझल या विविध प्रकारच्या कविता ‘बाकी काही नाही’ या काव्यसंग्रहात कवी किरण वेताळ यांनी अगदी सहजपणे, ओघवत्या शैलीत मांडल्या आहेत.
आयकर सल्लागार व वकील म्हणून पन्नासहून अधिक वर्षे व्यवसाय करताना नावलौकिक प्राप्त करणारे अॅड. श्रीकृष्ण इनामदार यांनी 'न्याय्य-मूल्ये' जपण्याचा कसोशीने केलेला प्रयत्न... कायदेशीर लढाया असल्या तरी त्यातून काही सुरस किस्सेही घडले, त्यांचे दर्शन म्हणजे हे पुस्तक!
जोतीराव हे उच्च कोटीचे विचारवंत होते. त्यांच्या विचारांचा एक विकासक्रमही दाखवता येतो. त्याचप्रमाणे त्यांचे कार्यही वैचारिकतेशी जोडता येते.जोतीरावांच्या ग्रंथरचनांमधून त्यांच्या विचारांची मांडणी करता करता त्यातूनच जोतीरावांनी केलेल्या कृत्यांची घटनात्मक मांडणी आपोआपच पुढे येते. या चरित्राला जोतीरावांचे वैचारिक चरित्र म्हणता येईल.
आज संपूर्ण जग विषमुक्त अन्नाकडे वाटचाल करत असताना भारतामध्ये या विषयाच्या तंत्रज्ञानाबाबत जनजागृती होणे गरजेचे आहे. त्यामुळे सेंद्रिय शेतीतज्ज्ञ डॉ. प्रशांत नाईकवाडी यांचे 'झिरो रेसिड्यू अवशेषमुक्त शेती तंत्रज्ञान' हे पुस्तक महत्त्वाचे ठरू शकते!
विविध आजार टाळण्यासाठी आपला आहार-विहार आणि सवयी बदलणे अत्यंत आवश्यक आहे. आपली जीवनशैली, आहार नेमका कसा असावा, याविषयी माहिती देणारे पुस्तक.
राजकीय नैरेटिव्हवर नियंत्रण ठेवण्यात आणि मुख्य प्रवाहातील स्पर्धात्मक राजकारणात अजेंडा निश्चित करण्यात भाजपला येणारं यश ही विरोधकांसमोरची मोदीकालीन मोठीच अडचण बनली. याच वातावरणात नव्या राजकीय शक्यतांचा शोध सुरू होता. त्या प्रयत्नांचा वेध 'मोदी २.० : राजकीय शक्यतांच्या शोधात' या पुस्तकात घेतला आहे.
This book focuses on ESM data analysis by proposed Cloud for Closeness-based Gaussian Mixture Incremental Clustering Algorithm (Cloud4CGMIC). The proposed system can capture and generate the hidden pattern of consumption based on day-time and night-time, season-wise, and area-specific learning.
‘व्यक्तिमत्व विकासाचा कोलाज’ हे पुस्तक उपदेशात्मक नसून ते व्यक्तिमत्व कसे घडते आणि आपण त्यात सुधारणा कशा घडवू शकतो त्यावर भाष्य करते.
तुमच्या प्रश्नांना भगवान श्रीकृष्णाची उत्तरे
दक्षिण भारताच्या सागरकिनाऱ्यापासून ते गूढ, उत्तुंग अशा हिमालयाच्या शिखरांपर्यंत व तिथून पुन्हा समुद्रकिनारी असा एका योगी शिष्याचा अलौकिक प्रवास या आत्मकथनपर पुस्तकात सांगितला आहे.
शरीरमनाचे संतुलन राखून आत्मस्वास्थ्य प्राप्त करण्याच्या दिशेने आपला प्रवास सुरू होण्यासाठी वैदिक आणि यौगिक परंपरेचा वारसा सांगणाया गुरुवर्यांचे आशीर्वादरूपी मार्गदर्शन सर्वसामान्य वाचकांसाठी उपलब्ध करून देणारा ग्रंथ - अवेकनिंग यूंवर ब्लिस
‘इंद्रायणी ते चंद्रभागा आनंदवारी’ या पंढरीच्या वारीवर आधारित विशेष पुस्तकात संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज यांच्या पालखी मार्गावरील वेगवेगळे पारंपरिक कार्यक्रम, रिंगण सोहळे, धावा, नीरा स्नान यासह दरवर्षी घडणाऱ्या घटनांची छायाचित्रे आहेत.
आस्तिक असो वा नास्तिक, वा अज्ञेयवादी, साधक असो वा सर्व सामान्य माणूस, हे पुस्तक खरोखर त्या सर्वांसाठी आहे, जे 'मृत्यू'ला सामोरे जाणार आहेत!
अर्थपूर्ण काव्यातून जीवनाचा बोध देणारे, रामनामाचे गुणगान दोह्यांमधून करणारे कविहृदयाचे संत कबीरदास जनमानसात प्रसिद्ध आहेत.
आपली बुद्धी असो की पैसा योग्य ठिकाणी वापरले तरच त्याला किंमत.
साहित्याच्या आणि व्यंगचित्रांच्या जगात आपले वेगळेपण सिद्ध केलेल्या दोन प्रतिभावंतांचा एक अनोखा प्रकल्प वाचकांच्या भेटीला येणार आहे. प्रसिद्ध कार्टूनिस्ट आलोक निरंतर आणि 'गोष्ट पैशापाण्याची' या बेस्टसेलर पुस्तकाचे लेखक प्रफुल्ल वानखेडे यांनी एकत्रितपणे साकारलेली ही कलाकृती एक नवा अनुभव देणार आहे.
आध्यात्मिक मार्गावरून चालणाऱ्या प्रत्येक साधकासाठी हे पुस्तक एक प्रेरणास्रोत ठरेल.
हरिपाठ हा जीवनाला व आनंदाला समृद्ध करणारा साधनामार्ग आहे. हरिपाठ सोपा आहे, सर्वसाधारण लोकांसाठी आहे, पण हरिपाठ समजण्यासाठी त्याचा अभ्यास हवा. त्यातील सूत्र समजून घेण्यासाठी प्रशिक्षण हवं, असं हे पुस्तक सांगतं.
"सिनेमा, करिअरमध्ये अडचणी येतात, त्यावेळी अक्षय आम्ही तुझी धडपड आठवतो मग आम्हाला मार्ग सापडतो. अक्षय, तुझी ही जिद्द, धडपड अनेकांसाठी प्रेरणा ठरो!"- प्रवीण तरडे, दिग्दर्शक, पटकथालेखक आणि अभिनेता
श्री एम यांच्या आत्मचरित्राची म्हणजे ‘हिमालयवासी गुरूंच्या योगी शिष्याचे आत्मकथन’ याची सुरुवात ‘यात्रेचा शुभारंभ’ याने झाली तर याचा शेवट म्हणजेच ‘निरंतर सफर’ हे पुस्तक!
ईशोपनिषद, केनोपनिषद आणि मांडूक्य उपनिषदावर श्री एम यांनी केलेल्या इंग्लिशमधील भाष्याचा हा मराठी अनुवाद आहे.
तुलसीदासांच्या या चरित्रातून विशुद्ध आणि संतुलित भक्तीचे रहस्य सरश्री आपल्यासमोर उलगडतात.
संत मीराबाईंचा जीवनपट उलगडणारी 'कृष्णमयी मीरा' कादंबरी.
सदगुरूंनी आनंद लहरी पुस्तकात सर्वसामान्य माणसाच्या वेदनाच आनंददायी कशा करता येतील, याचा मार्ग दाखवला आहे. आपल्या मनाला आनंद देणाऱ्या या सदगुरुंच्या विचार लहरी.
झेनचे तत्त्वज्ञान गूढ आणि जटिल नाही; तर ते वैचारिक शिस्त लावणारे व आचरणात आणता येतील असे साधे व सोपे धडे देणारे अनुभुतीजन्य तत्त्वज्ञान आहे.
तुमचा आनंद, तुमचं दुःख, तुमचं प्रेम, तुमच्या वेदना या सर्व तुमच्याच हाती आहेत. यातून बाहेर पडण्याचा एक मार्ग आहे. आणि तो मार्ग तुमच्या आतूनच आहे. - सद्गुरू
हे पुस्तक हिंदू धर्मातील तत्त्वज्ञान, आध्यात्मिक ज्ञान व सांस्कृतिक परंपरा म्हणजेच 'सनातन धर्मा'वर प्रकाश टाकते. त्याचा गाभा या पुस्तकातून समोर येतो.
आपली बुद्धी असो की पैसा योग्य ठिकाणी वापरले तरच त्याला किंमत.
सकाळ साप्ताहिक हे सकाळ माध्यम समूहाचे कौटुंबीक प्रकाशन असून,राजकारण,समाजकारण,आंतरराष्ट्रीय विषय,भाषा शिक्षण,साहित्य गुंतवणूक व कला या विषयांना स्पर्श करणारे हे साप्ताहिक आहे.गेल्या 29 वर्षापासून प्रकाशनात सातत्य असणारे एकमेव कौटुंबिक साप्ताहिक.वाचकांना दर्जेदार व अधिक वाचनिय अंक देण्याचा प्रयत्न करत असते.वाचकांच्या विविध विषयांच्या अपेक्षा लक्षात घेऊनच...
तुमचा आनंद, तुमचं दुःख, तुमचं प्रेम, तुमच्या वेदना या सर्व तुमच्याच हाती आहेत. यातून बाहेर पडण्याचा एक मार्ग आहे. आणि तो मार्ग तुमच्या आतूनच आहे. - सद्गुरू
सुमारे सहा दशके सामाजिक, औद्योगिक, शैक्षणिक क्षेत्रात कार्यरत असलेल्या प्रताप पवार यांना जीवनात आलेल्या अनुभवांवर आधारित लेखमाला ‘सकाळ’च्या रविवारच्या सप्तरंग पुरवणीत प्रसिद्ध होत आहे.
श्री एम यांची ही पहिलीच कादंबरी ‘शून्य’ ह्या संकल्पनेवरील चिंतन असून ती मर्यादा आणि अथांगता तसेच वास्तव आणि पाखंडी गोष्टींमधील भिंत मोडून टाकत, समाजातील प्रचलित कुप्रथांवर भाष्य करते.
डॉ. एस. पी. गायकवाड या तज्ज्ञ लेखकाने लिहिलेल्या या पुस्तकात मुक्त संचार गोठा पद्धती वापरण्यासाठी गुंतवणूक व खर्च, जनावरांसाठी आराम, आजार नियंत्रण, पाणी व्यवस्थापन व सेंद्रीय दूध उत्पादन या कळीच्या मुद्यांबरोबरच इतरही पूरक बाबींचा खुलासा नेटकेपणाने केलेला आहे.
आयुष्यातील ध्येयं, स्वप्नं साकार करण्यासाठी नियोजन करावं लागतं, तर आनंदी आयुष्य जगण्यासाठी आर्थिक-स्वातंत्र्य आवश्यक असतं. पण त्याकरता आधी 'अर्थ-साक्षर व्हायला हवे! अर्थ नियोजनाने सुरुवात करून आपली आर्थिक उद्दिष्टं कशी गाठावी... याचा कानमंत्र देणारं पुस्तक!
कोणता पदार्थ कोणी खावा, कोणी खाऊ नये, त्यामधील पदार्थांचे गुणविशेष, त्या पाककृतीचे हेल्थमीटर आदी आहारशास्त्रीय माहिती आकर्षक मांडणीसह.
‘बा, तथागता!’ हे महाकाव्य छंदोबद्ध नाही. ते मुक्तछंदातील आहे. सहज आकलन व्हावे यासाठी ते तीन आविष्करणांमधून वाचकांसमोर ठेवले आहे. या तीनही आविष्करणांमध्ये संवादशैली वापरलेली आहे.
झटपट आणि सकस टिफिनची रेसिपीधावपळीच्या जीवनात आपण स्वत:च्या शरीराला आहारात शॉर्टकट मारायची सवय लावून घेतो. आपल्या या सवयीमुळे हळूहळू घरातल्या मंडळींचीही सवय बदलते. लहान मुलं असो किंवा मोठी मंडळी असो, आहार समतोल असेल तर आरोग्यही सुदृढ राहतं. असा हेल्दी टिफिन रोज करून देता यावा यासाठी गृहिणींना उपयुक्त अशा टिप्स या पुस्तकात दिल्या आहेत.
जुनी वास्तू पाडून नवं बांधकाम करायचं असो अथवा नवी जागा घेऊन तिथं नव्यानं इमारत उभारायची असो , आपल्यासाठी ती नवनिर्मिती जिव्हाळ्याची ठरते. तिच्यासाठी प्रकाश मेढेकर यांच्यासारख्या कल्पक, पर्यावरणप्रेमी व अनुभवी बाधकामतज्ज्ञाचा सल्ला योग्य दिशा देऊ शकतो. हा अनमोल सल्ला ' दिशा बांधकाम नवनिर्मितीची' या पुस्तकातून आपल्याला हवा तेव्हा, हवा तितका वेळ मिळवता...
महाराष्ट्राचा इतिहास नव्याने घडवणाऱ्या एका करारी, बुद्धिमान, प्रेमळ, द्रष्ट्या स्त्रीच्या चरित्राची अभिनव मांडणी.
मुरडण या शब्दाचा प्रमाण भाषेतील अर्थ वळण असा होतो. कवी आणि कादंबरीकार म्हणून प्रसिद्ध असलेल्या बालाजी मदन इंगळे यांचा हा पहिलाच ललित लेख संग्रह आहे. मराठवाडा आणि कर्नाटक सीमेलगत असलेल्या उमरगा आणि आजूबाजूच्या परिसरात जी बोलीभाषा बोलली जाते, त्या बोलीभाषेचा, लयीचा वापर त्यांनी या संग्रहातील लेखांमध्ये केला आहे.
A tri-monthly magazine is (in Marathi), based on the nature and importance of questions on the current events for students studying for exams for MPSC, UPSC, Banking, Railway, Forest services, LIC and being published regularly.
सद्गुरू यांच्या कोईम्बतूर येथील ईशा योग केंद्राच्या पाकगृहात त्यांच्या मार्गदर्शनाखाली तयार होणाऱ्या १०० हून अधिक आगळ्या वेगळ्या आरोग्यदायी आणि तरीही अत्यंत चवदार पाककृती
डॉ. भरत बलवल्ली यांच्या स्वरांची आणि आयुष्याची ओळख करून घेण्यापासून ते स्वरांची शरणागती पत्करून संगीत आणि अध्यात्म यांच्या मधला दुवा प्रस्थापित करून जगातल्या गानरसिकांना एका अलौकिक आनंदाची अनुभूती करून देणाऱ्या एका स्वराधीशाचे साररूपातले हे आत्मकथन आहे.
आरोग्यदायी आहाराचं गाईड गतिमान जीवनशैलीत आरोग्याकडे दुर्लक्ष केल्यामुळे, आपण अनेक आजारांना आमंत्रण देतो. यासाठी योग्य आहार घेणं, तो ठरावीक वेळेला, ठरावीक प्रमाणात घेणं गरजेचं आहे. आम्लपित्त, बद्धकोष्ठता, मधुमेह, उच्च रक्तदाब अशा विविध चौदा आजारांवर मात करण्यासाठी आहारशैलीचं योग्य मार्गदर्श न करणारं हे पुस्तक
Poultry Business Management Commercial Layer Farming - Modern Management Breeder Management Broiler Farming (Poultry) Information
विज्ञानवादी विचारांचं संकलन
"Best of फॅमिली डॉक्टर ' या संग्रहात प्रातिनिधिक रोग घेऊन त्यांची माहिती, त्यावरचे इलाज समाविष्ट केलेले आहेत. त्यामुळे हे पुस्तक घरात कायम फॅमिली डॉक्टर सारखा सल्ला देणारे ठरू शकेल.
'भारत : संकल्पना, विचार आणि मागोवा' हे पुस्तक संदर्भ पुस्तक आहे. या पुस्तकाच्या माध्यमातून भारतीय नागरिकांना त्यांच्या जीवनामध्ये महत्त्वाची ठरणारी सॉफ्ट स्किल्स देण्याचा प्रयत्न केला आहे.
सकाळ दैनिकापासून, 1932पासून, सुरू झालेला "सकाळ' माध्यम समूह महाराष्ट्रातील घराघरांत, सर्वदूर पोहोचलेला माध्यम समूह आहे. मराठी आणि इंग्लिश वर्तमानपत्रे, साप्ताहिके, मासिके, दूरदर्शन वाहिनी, इंटरनेट पब्लिशिंग तसेच पुस्तक प्रकाशन विभाग अशा विविध शाखांमधून "सकाळ' माध्यम समूहाचा विस्तार झाला आहे. सकाळ माध्यम समूहाने नेहमीच आपल्या वाचकांना स्थानिक ते जागतिक घडामोडी, माहिती आणि मनोरंजन, शिक्षण आणि सामाजिक अशा सर्वच क्षेत्रांतील अद्ययावत ज्ञान देण्याचे धोरण ठेवले आहे. "सकाळ पुस्तक प्रकाशना'च्या सूचीवर नजर टाकली तरी हेच धोरण दिसून येते. सर्वसामान्यांच्या जीवनाच्या विविध अंगांना स्पर्श करणारी माहितीपर, प्रेरणादायी आणि रंजनपर पुस्तके असे "सकाळ प्रकाशना'च्या पुस्तकांचे स्वरूप आहे. यामध्ये आपल्याला आहार, आरोग्य, आर्थिक साक्षरता, व्यतिमत्त्व विकास, पालकत्व, शेतीविषयक अशा विविध विषयांसोबतच प्रेरणादायी व्यतिचरित्रेही दिसतात. प्रवासवर्णन, व्यावसायिक संदर्भ, पर्यावरण अशा विषयांसोबतच मुलांसाठी वाचनीय पुस्तकांचाही समावेश या पुस्तक सूचीमध्ये असलेला आढळेल. त्या त्या विषयातील तज्ज्ञ, अनुभवी लेखक हे या पुस्तकांचे वैशिष्ट्य सांगता येईल. आवश्यक संपादकीय संस्कार, अंतर्गत सजावट व मांडणी, उत्कृष्ट कागद, छपाई आणि एकूणच उत्कृष्ट निर्मिती यांमुळे ही पुस्तके अधिकच देखणी होतात. अधिकाधिक वाचकांपर्यंत पोहोचता यावे यासाठी या पुस्तकांचे मूल्य नेहमीच वाजवी ठेवण्यात येते. "सकाळ'च्या सर्व कार्यालयांमार्फत तसेच महाराष्ट्रातील प्रमुख विक"ेत्यांमार्फत ही पुस्तके सर्वत्र उपलब्ध करून देण्यात सकाळ प्रकाशन यशस्वी ठरले आहे. पुस्तकांचे विषय, लेखक, निर्मिती अशा सर्वच घटकांतील उत्कृष्टतेच्या आग"हामुळे ही पुस्तके वाचकांच्या पसंतीस उतरली आहेत. हीच परंपरा आगामी पुस्तकांमार्फत पुढे नेण्यास सकाळ पुस्तक प्रकाशन विभाग बांधील आहे.