आपली बुद्धी असो की पैसा योग्य ठिकाणी वापरले तरच त्याला किंमत....
सकाळ साप्ताहिक हे सकाळ माध्यम समूहाचे कौटुंबीक प्रकाशन...
तुमचा आनंद, तुमचं दुःख, तुमचं प्रेम, तुमच्या वेदना या सर्व तुमच्याच हाती...
आयुष्यातील ध्येयं, स्वप्नं साकार करण्यासाठी नियोजन करावं लागतं, तर आनंदी...
डॉ. एस. पी. गायकवाड या तज्ज्ञ लेखकाने लिहिलेल्या या पुस्तकात मुक्त संचार...
जुनी वास्तू पाडून नवं बांधकाम करायचं असो अथवा नवी जागा घेऊन तिथं नव्यानं...
झटपट आणि सकस टिफिनची रेसिपीधावपळीच्या जीवनात आपण स्वत:च्या शरीराला...
A tri-monthly magazine is (in Marathi), based on the nature and...
विश्वासभाऊ पाटील यांनी आपल्या बंधूंच्या साथीने दीर्घ अनुभवातून...
१९६२ साली तत्कालीन मंत्रिमंडळात अन्न व कृषी खात्याचे राज्यमंत्री...
बदलती जीवनशैली आणि बदलते आजार याद्वारे आपल्याला आपले आरोग्य परिपूर्णतेने...
रावेर, जळगाव येथे वास्तव्यास असणारे ज्येष्ठ पत्रकार आणि लेखक दिलीप...
रासायनिक खतांच्या सततच्या अतिरेकी वापरामुळे शेतजमीन 'मृतप्राय' झाली आहे....
काजू लागवडीसाठी जमीन निवडीपासून काजू प्रक्रिया उद्योग केंद्रांपर्यंत...
आज संपूर्ण जग विषमुक्त अन्नाकडे वाटचाल करत असताना भारतामध्ये या...
कविता म्हणजे तुमच्या मनातील भावभावना, एखाद्या प्रसंगामुळे उठलेले विचारांचे आणि भावनांचे तरंग शब्दात मांडण्याचे एक प्रभावी माध्यम आहे. प्रिया खैरेपाटील यांच्या मनतरंग या कवितासंग्रहातील साऱ्या कविता वाचकाला याचा नक्कीच प्रत्यय देतात.
लेखिकेला आयुष्यात आलेले हे अनुभव जसे तिला काही महत्त्वाचं शिकवून गेले तसेच ते वाचक म्हणून आपल्या साऱ्यांचे जीवनही समृद्ध करतात. या पुस्तकात एक व्यावसायिक म्हणून लेखिकेला आलेले अनुभव मांडताना तिच्याकडे येणाऱ्या ग्राहक वर्गाबद्दल आणि सामाजिक परिस्थितीबद्दल आपल्याला बरीच रंजक माहिती मिळते. या पुस्तकामध्ये काही ठिकाणी काढलेली चित्र शाब्दिक आशयाला साजेशी आणि...
‘सकाळ’ चे एक संचालक भाऊसाहेब पाटील यांचे ८ ऑक्टोबर २०२० रोजी पुण्यामध्ये दु;खद निधन झाले. त्यावेळी ते संचालक म्हणून कार्यरत होते आणि हॉस्पिटलमध्ये असतानाही पुढच्या कामांची आखणी करत होते. १९८७ ते २०२० या काळात सकाळमध्ये विविध पदांवर कार्यरत असणाऱ्या भाऊसाहेबांच्या कारकीर्दीचा आणि सकाळच्या पलीकडे ते जे प्रेरणादायी आयुष्य जगले त्याचा लेखाजोखा या चरित्रात्मक...
श्री एम यांची ही पहिलीच कादंबरी ‘शून्य’ ह्या संकल्पनेवरील चिंतन असून ती मर्यादा आणि अथांगता तसेच वास्तव आणि पाखंडी गोष्टींमधील भिंत मोडून टाकत, समाजातील प्रचलित कुप्रथांवर भाष्य करते.
अयोध्या एवं राम जन्मभूमि बीते 40 वर्षों से हमारे सामाजिक जीवन के केंद्र में रही है। भारत के सामाजिक जीवन एवं राजनीति पर इसके दूरगामी परिणाम देखे गए हैं। उसकी विस्तृत जानकारी देती माधव भंडारी की यह हिंदी किताब- अयोध्या!
विश्वासभाऊ पाटील यांनी आपल्या बंधूंच्या साथीने दीर्घ अनुभवातून तंत्रज्ञानाचा चिकित्सक अभ्यास आणि काटेकोर आर्थिक गणितातून कोरडवाहू शेतीचे ‘शाश्वत मॉडेल' विकसित केले आहे, त्याची माहिती देणारे पुस्तक.
१९६२ साली तत्कालीन मंत्रिमंडळात अन्न व कृषी खात्याचे राज्यमंत्री असलेल्या डॉ. अण्णासाहेब यांच्या महत्त्वपूर्ण कारकीर्दीचा आढावा या पुस्तकातून घेण्यात आला आहे.
अयोध्या एवं राम जन्मभूमि बीते 40 वर्षों से हमारे सामाजिक जीवन के केंद्र में रही है। भारत के सामाजिक जीवन एवं राजनीति पर इसके दूरगामी परिणाम देखे गए हैं। उसकी विस्तृत जानकारी देती माधव भंडारी की यह हिंदी किताब- अयोध्या!
बदलती जीवनशैली आणि बदलते आजार याद्वारे आपल्याला आपले आरोग्य परिपूर्णतेने समजून घेणे आवश्यक आहे. त्याविषयी डॉ. अविनाश भोंडवे यांनी केलेले मार्गदर्शन अतिशय उपयुक्त ठरणारे आहे. त्याचा दैनंदिन जीवनात उपयोग केल्यास आपण निरोगी आयुष्याची सुरुवात करू शकतो.
रावेर, जळगाव येथे वास्तव्यास असणारे ज्येष्ठ पत्रकार आणि लेखक दिलीप रत्नाकर वैद्य यांनी लिहिलेले माझी भटकंती या छोटेखानी पुस्तकात त्यांनी केलेल्या भारतातील आणि भारताबाहेरील भटकंतीचा लेखाजोखा मांडला आहे.
रासायनिक खतांच्या सततच्या अतिरेकी वापरामुळे शेतजमीन 'मृतप्राय' झाली आहे. सेंद्रिय शेती पद्धतीचे समर्थक दिलीपराव देशमुख बारडकर यांनी 'बायोडायनामिक शेती पद्धती' या पुस्तकात शेतजमीन पुन्हा सजीव करण्याचे उपाय सांगितले आहेत.
काजू लागवडीसाठी जमीन निवडीपासून काजू प्रक्रिया उद्योग केंद्रांपर्यंत सर्वांगीण माहिती देणारे पुस्तक