विश्वासभाऊ पाटील यांनी आपल्या बंधूंच्या साथीने दीर्घ अनुभवातून...
१९६२ साली तत्कालीन मंत्रिमंडळात अन्न व कृषी खात्याचे राज्यमंत्री...
बदलती जीवनशैली आणि बदलते आजार याद्वारे आपल्याला आपले आरोग्य परिपूर्णतेने...
रावेर, जळगाव येथे वास्तव्यास असणारे ज्येष्ठ पत्रकार आणि लेखक दिलीप...
रासायनिक खतांच्या सततच्या अतिरेकी वापरामुळे शेतजमीन 'मृतप्राय' झाली आहे....
काजू लागवडीसाठी जमीन निवडीपासून काजू प्रक्रिया उद्योग केंद्रांपर्यंत...
आज संपूर्ण जग विषमुक्त अन्नाकडे वाटचाल करत असताना भारतामध्ये या...
१९६२ साली तत्कालीन मंत्रिमंडळात अन्न व कृषी खात्याचे राज्यमंत्री असलेल्या डॉ. अण्णासाहेब यांच्या महत्त्वपूर्ण कारकीर्दीचा आढावा या पुस्तकातून घेण्यात आला आहे.
भू -सूक्ष्मजीवशास्त्राच्या आधारे नव्या शेती पद्धतीचा अभ्यास करून कमीत कमी खर्चात जास्तीत जास्त उत्पादन मिळवण्यासाठी ,पिकाचा दर्जा सुधारण्यासाठी व जमिनीची सुपीकता कायम वाढवत नेण्यासाठी शोधलेल्या अत्यंत उपयुक्त व सोप्या तंत्राची माहिती
रासायनिक खतांच्या सततच्या अतिरेकी वापरामुळे शेतजमीन 'मृतप्राय' झाली आहे. सेंद्रिय शेती पद्धतीचे समर्थक दिलीपराव देशमुख बारडकर यांनी 'बायोडायनामिक शेती पद्धती' या पुस्तकात शेतजमीन पुन्हा सजीव करण्याचे उपाय सांगितले आहेत.
आज संपूर्ण जग विषमुक्त अन्नाकडे वाटचाल करत असताना भारतामध्ये या विषयाच्या तंत्रज्ञानाबाबत जनजागृती होणे गरजेचे आहे. त्यामुळे सेंद्रिय शेतीतज्ज्ञ डॉ. प्रशांत नाईकवाडी यांचे 'झिरो रेसिड्यू अवशेषमुक्त शेती तंत्रज्ञान' हे पुस्तक महत्त्वाचे ठरू शकते!
काजू लागवडीसाठी जमीन निवडीपासून काजू प्रक्रिया उद्योग केंद्रांपर्यंत सर्वांगीण माहिती देणारे पुस्तक