Unlock the secrets to financial prosperity with this timeless classic.
प्रवास करणं ही कल्पनाच जेव्हा साहसाच्या कक्षेत येत होती तेव्हाच्या...
कर्मवीर भाऊराव पाटील यांची शिक्षणविषयक पत्रे : एक आकलन’ या पुस्तकात डॉ....
This beautifully crafted book guides you in connecting with the divine...
जागतिक स्तरावर झपाट्याने होणाऱ्या बदलांना व मागणीला अनुसरून भारतातील दूध...
The Power of Your Subconscious Mind by Dr. Joseph Murphy is a...
‘पडीक बंगल्याचे रहस्य’ या कथासंग्रहात लेखक मधुकर साबणे यांनी चिंतनपर कथा...
भारताशेजारच्या पाकिस्तान, बांगलादेश, म्यानमार, नेपाळ, भूतान, श्रीलंका...
पशुपालन हा शेतीइतकाच प्राचीन उद्योग आहे. आधुनिक काळात वाढते औद्योगिकीकरण, शहरीकरण यांमुळे नैसर्गिक साधनसंपत्तीचा ऱ्हास होत गेला. वाढत्या मनुष्यसंख्येची गरज भागवायला लागणारे वाढते पशुधन जोपासण्यासाठी आवश्यक पौष्टिक चारा उपलब्ध होणे दिवसेंदिवस कठीण होऊ लागले आहे. या अडचणीवर मात करण्यासाठी चाऱ्यासाठी झाडेझुडपे लावणे हा एक महत्त्वाचा, फायदेशीर पूरक उद्योग...
This guide book is written by an Organic Farming Expert for the common farmers intending to adopt low-cost,no debt,sustainable Agricultural Technology.
भू -सूक्ष्मजीवशास्त्राच्या आधारे नव्या शेती पद्धतीचा अभ्यास करून कमीत कमी खर्चात जास्तीत जास्त उत्पादन मिळवण्यासाठी ,पिकाचा दर्जा सुधारण्यासाठी व जमिनीची सुपीकता कायम वाढवत नेण्यासाठी शोधलेल्या अत्यंत उपयुक्त व सोप्या तंत्राची माहिती
रासायनिक अवशेषमुक्त ( ' रेसिडयू फ्री ' ) शेती ;या जगभर महत्वाच्या ठरत असलेल्या विषयाची सविस्तर मांडणी ,संकल्पना आणि मूलभूत तत्वे.
l 'अळंबी लागवड' हा एक उत्तम शेतीपूरक जोडधंदा ठरू शकतो. हे लक्षात घेऊन 'अळंबी'विषयावर सखोल अभ्यास करून अगदी सोप्या भाषेत डॉ. प्रमोद बोरकर यांनी हे पुस्तक लिहिले आहे.l डॉ. प्रमोद बोरकर यांनी अळंबी उत्पादनातील त्यांच्या अनेक वर्षांच्या अनुभवावरून उत्पादन घेताना येणाऱ्या अडचणी आणि त्यावरील उपाययोजनांची विस्तृत मांडणी यामध्ये केली आहे.
१९६२ साली तत्कालीन मंत्रिमंडळात अन्न व कृषी खात्याचे राज्यमंत्री असलेल्या डॉ. अण्णासाहेब यांच्या महत्त्वपूर्ण कारकीर्दीचा आढावा या पुस्तकातून घेण्यात आला आहे.
कृषी कर्जासंबंधीच्या बँकेच्या विविध संज्ञा याबाबतची माहिती शेतकरी आणि तरुणवर्ग यांना असायला हवी. यासाठी लेखक अनिल महादार यांनी कृषिकर्ज, भाषा बँकेची हे पुस्तक लिहिले आहे.
डॉ. एस. पी. गायकवाड या तज्ज्ञ लेखकाने लिहिलेल्या या पुस्तकात मुक्त संचार गोठा पद्धती वापरण्यासाठी गुंतवणूक व खर्च, जनावरांसाठी आराम, आजार नियंत्रण, पाणी व्यवस्थापन व सेंद्रीय दूध उत्पादन या कळीच्या मुद्यांबरोबरच इतरही पूरक बाबींचा खुलासा नेटकेपणाने केलेला आहे.
रासायनिक खते व औषधांच्या दुष्परिणामांची चर्चा व सेंद्रिय शेतीच्या विविध फायद्याचे विवरणशेतीस उपकारक ठरणाऱ्या जीवाणूंची संख्या कशी वाढवता येईल, याचे चित्रणजीवाणूंच्या वाढीसाठी शिफारशीनुसार जैविक खते आणि जैविक औषधे कोणती वापरावीत, याबद्दल मार्गदर्शन