विश्वासभाऊ पाटील यांनी आपल्या बंधूंच्या साथीने दीर्घ अनुभवातून...
१९६२ साली तत्कालीन मंत्रिमंडळात अन्न व कृषी खात्याचे राज्यमंत्री...
बदलती जीवनशैली आणि बदलते आजार याद्वारे आपल्याला आपले आरोग्य परिपूर्णतेने...
रावेर, जळगाव येथे वास्तव्यास असणारे ज्येष्ठ पत्रकार आणि लेखक दिलीप...
रासायनिक खतांच्या सततच्या अतिरेकी वापरामुळे शेतजमीन 'मृतप्राय' झाली आहे....
काजू लागवडीसाठी जमीन निवडीपासून काजू प्रक्रिया उद्योग केंद्रांपर्यंत...
आज संपूर्ण जग विषमुक्त अन्नाकडे वाटचाल करत असताना भारतामध्ये या...
श्री एम यांची ही पहिलीच कादंबरी ‘शून्य’ ह्या संकल्पनेवरील चिंतन असून ती मर्यादा आणि अथांगता तसेच वास्तव आणि पाखंडी गोष्टींमधील भिंत मोडून टाकत, समाजातील प्रचलित कुप्रथांवर भाष्य करते.
This book is a must-read, especially for young people, to understand the sacredness of the human body. Recalling Kabir in the modern times is the most appropriate premise to develop a thought process that would alleviate anxiety, instill confidence and perhaps help one attain peace, even in difficult Situations.
‘इंद्रायणी ते चंद्रभागा आनंदवारी’ या पंढरीच्या वारीवर आधारित विशेष पुस्तकात संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज यांच्या पालखी मार्गावरील वेगवेगळे पारंपरिक कार्यक्रम, रिंगण सोहळे, धावा, नीरा स्नान यासह दरवर्षी घडणाऱ्या घटनांची छायाचित्रे आहेत.
जीवन जगण्याचा मार्ग म्हणजे धर्म, अशी धर्माची सहज-सोपी व्याख्या आहे. जो मनुष्यदेह आपल्याला लाभला आहे, त्या आधारे मानवतेला शोभेल असे वर्तन करीत जीवन व्यतीत कसे करावे, हे सांगणारा तो स्वधर्म. धर्माची ही एवढीच व्याख्या जर प्रमाण मानली तर समाजातील धार्मिक तेढ , वाद कमी होतील. त्यासाठी स्वधर्म म्हणजे काय आणि तो कसा समजून घ्यावा, यावर मंथन होणे गरजेचे आहे. हे...
अध्यात्म, विज्ञान आणि नेतृत्वाचा सर्वोत्तम मिलाफअध्यात्मिक सान्निध्य , सक्रीय आध्यात्मिकता, विज्ञान, अध्यात्म यांचा संगम आणि नेतृत्वाची उत्क्रांती या चार भागांमध्ये ए.पी.जे अब्लदु कलाम यांनी या पुस्तकाची मांडणी केली असून त्यांच्या आध्यात्मिक जीवनाचे विविध पैलू सविस्तरपणे मांडले आहेत.