एका लहानशा खेड्यापासून UNOसारख्या आंतरराष्ट्रीय संस्थेपर्यंत विचार आणि...
आयकर सल्लागार व वकील म्हणून पन्नासहून अधिक वर्षे व्यवसाय करताना नावलौकिक...
महाराष्ट्राचा इतिहास नव्याने घडवणाऱ्या एका करारी, बुद्धिमान, प्रेमळ,...
P.D. Deshpande has written a historical document of India’s progress in...
लेखक पी.डी. देशपांडे यांनी त्यांच्या ‘इंडिया डायरी’ या पुस्तकात गेल्या...
परम आदरणीय दलाई लामा यांनी धर्माच्या पलीकडे... संपूर्ण जगासाठी नीतिमूल्ये या पुस्तकातून आत्यंतिक करुणाशील आणि सुस्पष्ट पद्धतीने त्यांचे सखोल धर्मातीत चिंतन विस्तृतपणे मांडले आहे.
श्रीराम आणि श्रीविठ्ठल यांच्या एकरूपतेतून भक्ती आणि शक्तीचा संगम समस्त संतांनी कसा साधला होता, याचे समर्थपणे दर्शन घडविणारे तत्त्वचिंतनपर पुस्तक ‘राम तोचि विठ्ठल’.
जीवन जगण्याचा मार्ग म्हणजे धर्म, अशी धर्माची सहज-सोपी व्याख्या आहे. जो मनुष्यदेह आपल्याला लाभला आहे, त्या आधारे मानवतेला शोभेल असे वर्तन करीत जीवन व्यतीत कसे करावे, हे सांगणारा तो स्वधर्म. धर्माची ही एवढीच व्याख्या जर प्रमाण मानली तर समाजातील धार्मिक तेढ , वाद कमी होतील. त्यासाठी स्वधर्म म्हणजे काय आणि तो कसा समजून घ्यावा, यावर मंथन होणे गरजेचे आहे. हे...
या चरित्रात संत रविदासांच्या जीवनातील प्रचलित घटना त्यामागील शिकवणुकीसह संकलित केल्या असून त्यांच्या प्रसिद्ध रचना व त्यांचा अर्थही दिला आहे.
श्री एम यांची ही पहिलीच कादंबरी ‘शून्य’ ह्या संकल्पनेवरील चिंतन असून ती मर्यादा आणि अथांगता तसेच वास्तव आणि पाखंडी गोष्टींमधील भिंत मोडून टाकत, समाजातील प्रचलित कुप्रथांवर भाष्य करते.
आध्यात्मिक मार्गावरून चालणाऱ्या प्रत्येक साधकासाठी हे पुस्तक एक प्रेरणास्रोत ठरेल.
This book is a must-read, especially for young people, to understand the sacredness of the human body. Recalling Kabir in the modern times is the most appropriate premise to develop a thought process that would alleviate anxiety, instill confidence and perhaps help one attain peace, even in difficult Situations.