For those seeking to explore their spirituality but unsure of where to...
शरीरमनाचे संतुलन राखून आत्मस्वास्थ्य प्राप्त करण्याच्या दिशेने आपला...
प्रत्यक्षात, रोजच्या रोज उपयोगात आणता येतील अशी स्व-विकासाची तंत्रं...
‘Live like a Yogi’ is a guide that helps you understand your emotions,...
This book teaches you how to communicate with yourself, in a friendly...
This comprehensive guide unveils the secrets to preventing cancer,...
This comprehensive guide is designed to help you rediscover your...
This book delves into the world of thought leaders and their ability to...
This book delves into the world of thought leaders and their ability to...
The Unalome journey is a voyage of self-discovery, a path toward...
हे पुस्तक केवळ शिवचरित्रावर भाष्य करणारं नाही. तर अत्यंत वेगळ्या...
'मृत्यू' कसा अटळ आणि सर्वव्यापी आहे, याचे आकलन म्हणजेच 'हे मृत्यो, तुझे...
ईशोपनिषद, केनोपनिषद आणि मांडूक्य उपनिषदावर श्री एम यांनी केलेल्या...
भक्तिमार्गाने समाज संघटित होतो, असे समर्थांना वाटत होते. भक्तीचे...
महाराष्ट्राचा इतिहास नव्याने घडवणाऱ्या एका करारी, बुद्धिमान, प्रेमळ, द्रष्ट्या स्त्रीच्या चरित्राची अभिनव मांडणी. राजमाता जिजाऊ : सकलजनवादी क्रांतीच्या शिल्पकारप्रकाशनपूर्व, ग्रंथावर २०% सवलत प्रकाशनपूर्व पुस्तकाची विक्री मूल्य ₹३९९ सवलतीचा लाभ १९ सप्टेंबर पर्यंत घेता येईल, आणि पुस्तक २० सेप्टेंबरला सर्वत्र उपलब्ध होणार आहे.
राजकीय नैरेटिव्हवर नियंत्रण ठेवण्यात आणि मुख्य प्रवाहातील स्पर्धात्मक राजकारणात अजेंडा निश्चित करण्यात भाजपला येणारं यश ही विरोधकांसमोरची मोदीकालीन मोठीच अडचण बनली. याच वातावरणात नव्या राजकीय शक्यतांचा शोध सुरू होता. त्या प्रयत्नांचा वेध 'मोदी २.० : राजकीय शक्यतांच्या शोधात' या पुस्तकात घेतला आहे.
कुशाग्र बुद्धिमत्तेसाठी प्रसिद्ध असलेले, विक्रमी खपाच्या पुस्तकांचे लेखक शशी थरूर यांनी An Era of Darkness : The British Empire in India (अंधारयुग : ब्रीटीशांची भारतातील जुलमी राजवट) या खळबळजनक पुस्तकात, ब्रीटिशांच्या जुलमी राजवटीने भारताला कसे उद्ध्वस्त केले ते सखोल आणि अचूक संशोधनातून दाखवून देतात.
एका लहानशा खेड्यापासून UNOसारख्या आंतरराष्ट्रीय संस्थेपर्यंत विचार आणि कार्य विश्वाचा आवाका असणारे ज्येष्ठ विचारवंत डॉ. जनार्दन वाघमारे यांचे 'भारत' या राष्ट्राच्या प्रगतीसाठी कळकळीने केलेले मौलिक मार्गदर्शन.
महाराष्ट्रातील पुरोगामी चळवळीचे आधारस्तंभ आणि शेतकरी-कामगार पक्षाचे नेते प्रा. एन. डी. पाटील यांच्या व्यक्तिमत्त्वाचा आणि कार्यकर्तृत्वाचा थोडक्यात परिचय म्हणजे 'प्रा. एन. डी. पाटील : एक संघर्षशील आणि विवेकी नेतृत्व' हे पुस्तक!
'भारत : संकल्पना, विचार आणि मागोवा' हे पुस्तक संदर्भ पुस्तक आहे. या पुस्तकाच्या माध्यमातून भारतीय नागरिकांना त्यांच्या जीवनामध्ये महत्त्वाची ठरणारी सॉफ्ट स्किल्स देण्याचा प्रयत्न केला आहे.
मोदी २.० : आमूलाग्र राजकीय बदलांची कहाणी या पुस्तकात या अत्यंत महत्त्वाच्या कालखंडात देशात चाललेल्या राजकीय घुसळणीचा लेखाजोखा मांडण्याचा प्रयत्न केला आहे.
भाजप सरकार सत्तेत आल्यावर त्यांनी कोणते राजकीय आणि सामाजिक निर्णय घेतले आणि त्याचा फायदा त्यांना कसं झाला याचे विवेचन पुस्तकात केले आहे.
लेखक पी.डी. देशपांडे यांनी त्यांच्या ‘इंडिया डायरी’ या पुस्तकात गेल्या ७६ वर्षांतील भारताच्या प्रगतीचा ऐतिहासिक दस्तावेज सादर केला आहे.
P.D. Deshpande has written a historical document of India’s progress in the last 76years in his book ‘India Diary’.
सुमारे ६० वर्षांनंतर चीनने गलवानच्या खोर्यात घुसखोरी करून भारताची कुरापत काढली तेव्हा चीनवर संपूर्ण विश्वास ठेवणे परवडणारे नाही याची जाणीव पुन्हा एकदा स्पष्टपणे झाली. आता हा ड्रॅगनरुपी चीन भारताच्या दारात उभा आहे. ड्रॅगनरुपी चीनने भारतासमोर निर्माण केलेल्या आव्हानांचा, धोक्याचा वेध या पुस्तकातून घेण्यात आला आहे.