‘व्यक्तिमत्व विकासाचा कोलाज’ हे पुस्तक उपदेशात्मक नसून ते व्यक्तिमत्व...
This book is a compilation of hard hitting answers of the biggest...
व्यक्तिमत्त्वाचे वेगवेगळे पैलू हिऱ्यासारखे कसे तासावे, हे वेगवेगळ्या...
डॉ. गिरीश दाबके यांच्या निवडक लेखनाचे संकलन या पुस्तकात केले आहे. यात...
आदिवासींच्या हक्कांचे आणि हिताचे रक्षण करणे ही राज्यसंस्थेची जबाबदारी...
This book is a brief life sketch of one of the most eminent...
दक्षिण भारताच्या सागरकिनाऱ्यापासून ते गूढ, उत्तुंग अशा हिमालयाच्या...
राजकीय नैरेटिव्हवर नियंत्रण ठेवण्यात आणि मुख्य प्रवाहातील स्पर्धात्मक...
भाजप सरकार सत्तेत आल्यावर त्यांनी कोणते राजकीय आणि सामाजिक निर्णय घेतले...
मोदी २.० : आमूलाग्र राजकीय बदलांची कहाणी या पुस्तकात या अत्यंत...
मोदी २.० : आमूलाग्र राजकीय बदलांची कहाणी या पुस्तकात या अत्यंत महत्त्वाच्या कालखंडात देशात चाललेल्या राजकीय घुसळणीचा लेखाजोखा मांडण्याचा प्रयत्न केला आहे.
भाजप सरकार सत्तेत आल्यावर त्यांनी कोणते राजकीय आणि सामाजिक निर्णय घेतले आणि त्याचा फायदा त्यांना कसं झाला याचे विवेचन पुस्तकात केले आहे.
राजकीय नैरेटिव्हवर नियंत्रण ठेवण्यात आणि मुख्य प्रवाहातील स्पर्धात्मक राजकारणात अजेंडा निश्चित करण्यात भाजपला येणारं यश ही विरोधकांसमोरची मोदीकालीन मोठीच अडचण बनली. याच वातावरणात नव्या राजकीय शक्यतांचा शोध सुरू होता. त्या प्रयत्नांचा वेध 'मोदी २.० : राजकीय शक्यतांच्या शोधात' या पुस्तकात घेतला आहे.
अयोध्या एवं राम जन्मभूमि बीते 40 वर्षों से हमारे सामाजिक जीवन के केंद्र में रही है। भारत के सामाजिक जीवन एवं राजनीति पर इसके दूरगामी परिणाम देखे गए हैं। उसकी विस्तृत जानकारी देती माधव भंडारी की यह हिंदी किताब- अयोध्या!
'भारत : संकल्पना, विचार आणि मागोवा' हे पुस्तक संदर्भ पुस्तक आहे. या पुस्तकाच्या माध्यमातून भारतीय नागरिकांना त्यांच्या जीवनामध्ये महत्त्वाची ठरणारी सॉफ्ट स्किल्स देण्याचा प्रयत्न केला आहे.
"The scope of this remarkable volume is really astonishing as it provides us a comprehensive glimpse of our multidimensional history which is as multidimensional as human life itself. With his valuable research of the period of the independence struggle, Dr. Sadanand More has indeed accomplished an outstanding task."- Prof. J. V. Naik
अयोध्या एवं राम जन्मभूमि बीते 40 वर्षों से हमारे सामाजिक जीवन के केंद्र में रही है। भारत के सामाजिक जीवन एवं राजनीति पर इसके दूरगामी परिणाम देखे गए हैं। उसकी विस्तृत जानकारी देती माधव भंडारी की यह हिंदी किताब- अयोध्या!
महाराष्ट्राच्या सामाजिक चळवळींमागील विचारविश्वाची मांडणी करणारा बृहद ग्रंथ. This is people's history in people's language.
Anchored in hope, rather than adding to anxiety, and seeing present times as a teachable moment of human history, the book recalls the past and contextualizes it for the next politico-economic shift that is currently unfolding in the world. Every nation must find its bearing and position itself in the matrix of a de-globalized world.
इस्रायली लष्करी वर्चस्वाची रंजक कहाणी एक आधुनिक लष्करी महासत्ता असलेला देश जगभरात आपलं लष्करी वर्चस्व कसं निर्माण करतो, नैसर्गिक संपदा अजिबात न लाभलेला हा देश जागतिक बाजारपेठेत चर्चेचा विषय ठरतो. या सर्वांची रंजक कहाणी ‘इस्त्रायल’ या पुस्तकात अतुल कहाते रंजक पद्धतीने मांडतात.