‘व्यक्तिमत्व विकासाचा कोलाज’ हे पुस्तक उपदेशात्मक नसून ते व्यक्तिमत्व...
This book is a compilation of hard hitting answers of the biggest...
व्यक्तिमत्त्वाचे वेगवेगळे पैलू हिऱ्यासारखे कसे तासावे, हे वेगवेगळ्या...
डॉ. गिरीश दाबके यांच्या निवडक लेखनाचे संकलन या पुस्तकात केले आहे. यात...
आदिवासींच्या हक्कांचे आणि हिताचे रक्षण करणे ही राज्यसंस्थेची जबाबदारी...
This book is a brief life sketch of one of the most eminent...
दक्षिण भारताच्या सागरकिनाऱ्यापासून ते गूढ, उत्तुंग अशा हिमालयाच्या...
राजकीय नैरेटिव्हवर नियंत्रण ठेवण्यात आणि मुख्य प्रवाहातील स्पर्धात्मक...
भाजप सरकार सत्तेत आल्यावर त्यांनी कोणते राजकीय आणि सामाजिक निर्णय घेतले...
मोदी २.० : आमूलाग्र राजकीय बदलांची कहाणी या पुस्तकात या अत्यंत...
व्यवसायाने डॉक्टर असलेल्या अरविंद वैद्य यांनी त्यांना जगण्यात आलेले अनुभव शब्दबद्ध केले आहेत.
डॉ. गिरीश दाबके यांच्या निवडक लेखनाचे संकलन या पुस्तकात केले आहे. यात त्यांनी लिहिलेल्या एकूण सात कथा, सहा लेख, ‘श्रीमंत बाजीराव पेशवे’ हे नाटक, काही मुक्तछंद, लय –प्रलय, कोडिंग-डीकोडिंग या कादंबऱ्या आणि संकीर्ण असे भाग केलेले आहेत.
Titan Slayers is a creative work of fiction by Soha Mehendale, which has all ingredients to keep the reader engaged.
ग्रामीण भागातील वाडासंस्कृती, एकत्रित कुटुंबपद्धती, गावगाडा आणि त्याभोवताली चालणारं राजकारण, बैलगाडा शर्यती हे सारं अनुभवायचं असेल तर अमोल सोंडकर यांची 'रूबाब' ही कादंबरी वाचली पाहिजे. गावाकडील जीवनमानाचं प्रतिबिंब या कादंबरीत उमटलेलं आहे.
रोजच्या जगण्यात लेखिकेला आलेले अनेक सहज सुंदर अनुभव, वैयक्तिक कारणासाठी झालेला प्रवास, भेटलेली माणसं यातून या लेख संग्रहातील २६ लेख लिहिले आहेत. हे अनुभव एका पातळीवर वैयक्तिक असले तरी त्यात वाचकांना आनंद देणारं, समृद्ध करणारं असं बरंच आहे.
आजच्या घडीला देशासमोर असलेल्या अनेक समस्यांचे निराकरण कसे करता येईल याबाबतचे विचारमंथन लेखकानी या पुस्तकातून केले आहे. सदर पुस्तकामध्ये त्यांनी पुरंदर किल्ल्याचे मनोगतही लिहिले आहे.
भामटी ही मूळची राजस्थानातील सैनिकी पेशा असलेली भटकी विमुक्त जमात. बोरूपासून ताग बनविण्याचा मूळ व्यवसाय इमाने इतबारे करणाऱ्या या जमातीला इंग्रज राजवटीत चोर - दरोडेखोर ठरविले गेले. कायमच गावकुसाबाहेर जगणाऱ्या या जमातीकडे मग स्वतःचे असे गावच उरले नाही. अन्याय, अत्याचार मुकाट्याने सोसत एका गावाहून दुसऱ्या गावी भटकणाऱ्या या जमातीचे हेलावून टाकणारे चित्रण हे...
श्री एम यांची ही पहिलीच कादंबरी ‘शून्य’ ह्या संकल्पनेवरील चिंतन असून ती मर्यादा आणि अथांगता तसेच वास्तव आणि पाखंडी गोष्टींमधील भिंत मोडून टाकत, समाजातील प्रचलित कुप्रथांवर भाष्य करते.
पुष्पा तारे यांच्या ‘साद’ या लेखसंग्रहात ललित आणि ललितेतर अशा दोन्ही प्रकारच्या लेखांचा समावेश आहे. परदेशात केलेल्या प्रवासाचे वर्णन यात असून, नाती, भेटलेल्या अनेक व्यक्ती, सण-समारंभ, सिनेमा, पर्यावरण, जाहिराती, स्त्री शक्ती अशा विविध विषयांची मांडणी त्यांच्या पुस्तकातून केली आहे.
जगातील निरनिराळे भाग, तिथली संस्कृती, ऐतिहासिक घटना, त्यांचे नायक-खलनायक किंवा या दोन्हीच्या सीमारेषांवर वावरणारी पात्रं यांची अनोखी गुंफण या पुस्तकात साकारली आहे.