विश्वासभाऊ पाटील यांनी आपल्या बंधूंच्या साथीने दीर्घ अनुभवातून...
१९६२ साली तत्कालीन मंत्रिमंडळात अन्न व कृषी खात्याचे राज्यमंत्री...
बदलती जीवनशैली आणि बदलते आजार याद्वारे आपल्याला आपले आरोग्य परिपूर्णतेने...
रावेर, जळगाव येथे वास्तव्यास असणारे ज्येष्ठ पत्रकार आणि लेखक दिलीप...
रासायनिक खतांच्या सततच्या अतिरेकी वापरामुळे शेतजमीन 'मृतप्राय' झाली आहे....
काजू लागवडीसाठी जमीन निवडीपासून काजू प्रक्रिया उद्योग केंद्रांपर्यंत...
आज संपूर्ण जग विषमुक्त अन्नाकडे वाटचाल करत असताना भारतामध्ये या...
साने गुरुजींनी भारतीय संस्कृतीबाबत केलेले चिंतन या पुस्तकात पाहावयास मिळते. भारतीय संस्कृती सर्व जातिधर्म, ज्ञानविज्ञान आणि सर्व काळाचा मेळ घालून वाढते. जगात जे जे काही चांगले आहे, ते ते बरोबर घेऊन, सर्वांना जवळ घेऊन प्रवाहित होणारी अशी ही भारतीय संस्कृती आहे असे साने गुरुजी म्हणतात. आजच्या काळातही त्यांचे विचार वाचनीय व मननीय आहेत.
जीवन जगण्याचा मार्ग म्हणजे धर्म, अशी धर्माची सहज-सोपी व्याख्या आहे. जो मनुष्यदेह आपल्याला लाभला आहे, त्या आधारे मानवतेला शोभेल असे वर्तन करीत जीवन व्यतीत कसे करावे, हे सांगणारा तो स्वधर्म. धर्माची ही एवढीच व्याख्या जर प्रमाण मानली तर समाजातील धार्मिक तेढ , वाद कमी होतील. त्यासाठी स्वधर्म म्हणजे काय आणि तो कसा समजून घ्यावा, यावर मंथन होणे गरजेचे आहे. हे...