The Power of Your Subconscious Mind by Dr. Joseph Murphy is a...
‘पडीक बंगल्याचे रहस्य’ या कथासंग्रहात लेखक मधुकर साबणे यांनी चिंतनपर कथा...
भारताशेजारच्या पाकिस्तान, बांगलादेश, म्यानमार, नेपाळ, भूतान, श्रीलंका...
पश्चिम आशियातील तणाव, संघर्ष अर्थकारणात उलथापालथ घडवतात, तेव्हा त्याचे...
भारतीय खगोलशास्त्राच्या आणि भारतीय संस्कृतीच्या प्राचीन इतिहासाची जाणीव...
दहा प्रमुख उपनिषदांमधील कथा, प्राचीन शिक्षण पद्धती, गुरू-शिष्यांचे...
आस्तिक असो वा नास्तिक, वा अज्ञेयवादी, साधक असो वा सर्व सामान्य माणूस, हे...
कौशल्य विकास, रोजगारनिर्मिती आणि पर्यावरणाचे संरक्षण यांची सांगड घालत...
“How to Grow the Moral Way” is a contemporary interpretation of Smith's...
जंगल पर्यटनाचा आनंद घ्यायचा तर जंगल बघणं शिकावं लागेल. जंगल कसं बघायचं,...
आपल्या जगण्यात घडणाऱ्या घटना आपले मन बारकाईने टिपत असते, जगण्याचे भान हे...
‘सफर कॉफी विश्वाची’ हे मृणाल तुळपुळे लिखित पुस्तक जगभरातल्या कॉफीविषयी अतिशय मनोरंजनपर आणि अभ्यासपूर्ण माहिती सांगणारे महत्त्वाचे पुस्तक आहे.
जंगल पर्यटनाचा आनंद घ्यायचा तर जंगल बघणं शिकावं लागेल. जंगल कसं बघायचं, कसं अनुभवायचं यासाठी अनुज खरे यांचं 'साद रानवाटांची : भारतातील अरण्यांच्या भटकंतीसाठी सोबती' हे पुस्तक वाचायलाच हवं.
विविध प्रकारची अन्नधान्ये, फळे, भाज्या वापरून टिकाऊ खाद्यपदार्थ बनवणे, हे 'अन्नप्रक्रिया' उद्योगाचे खरे स्वरूप! यांपैकी फळ-भाजीपाला प्रक्रिया उद्योगाचे तंत्रज्ञान व या उद्योगासाठी लागणारी माहिती उपलब्ध व्हावी, या हेतूने 'अन्नप्रक्रिया उद्योग' या पुस्तकाची निर्मिती लेखिका, व्यावसायिक तज्ज्ञ डॉ. ललिता बोरा यांनी केली आहे.
शाकाहाराला पूर्णाहाराचं रूप देऊ नाश्ता व भोजनासाठीच्या विविध शाकाहारी पाककृती यात आहेत
‘लंडन डायरी’ हे रुपाली मिरासदार यांचे पहिले पुस्तक आहे. या पुस्तकात त्यांनी केलेली परदेशवारी, त्यात त्यांना आलेले अनुभव हे अतिशय साध्या, सोप्या आणि वाचनीय भाषेत वाचकांसमोर मांडले आहे.
‘Food Trails of India’ is your ultimate guide to explore the authentic flavors and cultural traditions of this ancient land.
Dispelling misconceptions about veganism the book explains how becoming vegan can actually be healthy, fulfilling and even fun!
रावेर, जळगाव येथे वास्तव्यास असणारे ज्येष्ठ पत्रकार आणि लेखक दिलीप रत्नाकर वैद्य यांनी लिहिलेले माझी भटकंती या छोटेखानी पुस्तकात त्यांनी केलेल्या भारतातील आणि भारताबाहेरील भटकंतीचा लेखाजोखा मांडला आहे.