Unlock the secrets to financial prosperity with this timeless classic.
प्रवास करणं ही कल्पनाच जेव्हा साहसाच्या कक्षेत येत होती तेव्हाच्या...
कर्मवीर भाऊराव पाटील यांची शिक्षणविषयक पत्रे : एक आकलन’ या पुस्तकात डॉ....
This beautifully crafted book guides you in connecting with the divine...
जागतिक स्तरावर झपाट्याने होणाऱ्या बदलांना व मागणीला अनुसरून भारतातील दूध...
The Power of Your Subconscious Mind by Dr. Joseph Murphy is a...
‘पडीक बंगल्याचे रहस्य’ या कथासंग्रहात लेखक मधुकर साबणे यांनी चिंतनपर कथा...
भारताशेजारच्या पाकिस्तान, बांगलादेश, म्यानमार, नेपाळ, भूतान, श्रीलंका...
अर्थपूर्ण काव्यातून जीवनाचा बोध देणारे, रामनामाचे गुणगान दोह्यांमधून करणारे कविहृदयाचे संत कबीरदास जनमानसात प्रसिद्ध आहेत.
सत्य-असत्य, नीती-अनीती, प्रेम-द्वेष, सुष्ट-दुष्ट, श्रेष्ठ-कनिष्ठ या या मूल्यसंघर्षांमुळे जगणं अधिक गुंतागुंतीचं होतं. यातून मार्ग काढत जगण्याचा सुंदर आशय शोधणं हे कमालीचं अवघड असलं तरी सुखद असू शकतं, याची गोष्ट या कादंबरीत आली आहे.
कठीण परिस्थितीतही मार्ग निघतो, काढता येतो; असा विश्वास बालवाचकांना देणाऱ्या एकनाथ आव्हाड यांच्या कथा
आपल्या जगण्यात घडणाऱ्या घटना आपले मन बारकाईने टिपत असते, जगण्याचे भान हे त्या टिपण्यातून वाढत जाते. फक्त आपण त्याकडे डोळसपणे कसे पाहायला हवे याबद्दलचे विचार डॉ. राजन पडवळ या पुस्तकातून मांडतात.
जंगल पर्यटनाचा आनंद घ्यायचा तर जंगल बघणं शिकावं लागेल. जंगल कसं बघायचं, कसं अनुभवायचं यासाठी अनुज खरे यांचं 'साद रानवाटांची : भारतातील अरण्यांच्या भटकंतीसाठी सोबती' हे पुस्तक वाचायलाच हवं.
'भक्तियोग' हा प्रेम, भक्ती आणि समर्पणाच्या मार्गाचा एक परिपूर्ण अभ्यास आहे.