‘व्यक्तिमत्व विकासाचा कोलाज’ हे पुस्तक उपदेशात्मक नसून ते व्यक्तिमत्व...
This book is a compilation of hard hitting answers of the biggest...
व्यक्तिमत्त्वाचे वेगवेगळे पैलू हिऱ्यासारखे कसे तासावे, हे वेगवेगळ्या...
डॉ. गिरीश दाबके यांच्या निवडक लेखनाचे संकलन या पुस्तकात केले आहे. यात...
आदिवासींच्या हक्कांचे आणि हिताचे रक्षण करणे ही राज्यसंस्थेची जबाबदारी...
This book is a brief life sketch of one of the most eminent...
दक्षिण भारताच्या सागरकिनाऱ्यापासून ते गूढ, उत्तुंग अशा हिमालयाच्या...
राजकीय नैरेटिव्हवर नियंत्रण ठेवण्यात आणि मुख्य प्रवाहातील स्पर्धात्मक...
भाजप सरकार सत्तेत आल्यावर त्यांनी कोणते राजकीय आणि सामाजिक निर्णय घेतले...
मोदी २.० : आमूलाग्र राजकीय बदलांची कहाणी या पुस्तकात या अत्यंत...
कविता संग्रह
प्रेमाच्या नात्यातील बंध कवीने आपल्या कवितेतून उलगडून दाखवले आहेत. परस्परपूरक नाती कशी असावीत याचे विवेचन यात केलेले दिसून येते. तसेच ‘स्व’ तत्त्व हे किती महत्त्वाचे आहे हेही त्यांनी कवितेतून उलगडून दाखवले आहे.
कुदरत का करिश्मा अद्भुत होता है ये विचार कवि अर्जुन शिरसाठ ने अपनी कवितासंग्रह में प्रस्तुत किया है l सूरज, सुबह, पानी और नया साल यह कविता इस विभाग में है l
This book is a collection of English Poetry written by Dr. Arjun Shirsath. It includes human emotions, nature praise and immortal aspects of life.
आयुष्याची वाट चालताना आलेले अनुभव पुष्पा सराफ, रोशनी सराफ आणि नक्षत्रा सराफ यांनी काव्यबद्ध केले आहे.
प्राध्यापक आणि लेखक हनुमंत भवारी यांनी लिहिलेल्या या पुस्तकात त्यांच्या वडिलांचे निधन झाल्यावर त्यांच्या मनात आलेल्या भावना, त्यांच्या आणि इतरांच्या मनातील वडिलांबद्दलच्या भावना कविता रूपाने मांडण्याचा प्रयत्न केला आहे.
कविता हा तसा अद्भुत साहित्यप्रकार आहे. एखादी छोटीशी कविता तुमच्या मनाला उभारी देऊ शकते, पडत्या काळात तुम्हाला आधार देऊ शकते. ‘पाऊलवाटेवर चालताना’ या संग्रहातील या कविता कवयित्री सुचेता अवसरे यांनी म्हटल्याप्रमाणे सकारात्मक दृष्टीने गोष्टींकडे पाहायला लावणाऱ्या आहेत. यात एकूण ऐशी कविता आहेत.
कविता म्हणजे तुमच्या मनातील भावभावना, एखाद्या प्रसंगामुळे उठलेले विचारांचे आणि भावनांचे तरंग शब्दात मांडण्याचे एक प्रभावी माध्यम आहे. प्रिया खैरेपाटील यांच्या मनतरंग या कवितासंग्रहातील साऱ्या कविता वाचकाला याचा नक्कीच प्रत्यय देतात.
अल्प शब्दात कवीची मानसिक आंदोलने टिपण्याची शक्ती कवितेत असते. त्यामुळेच कमी शब्द हे कवितेचे सामर्थ्य ठरते. ‘प्रपात’ हा कवी, लेखक प्रणव लेले यांचा दुसरा कवितासंग्रह असून यामध्ये एकूण सत्तर कविता आहेत.
आयुष्य जगण्यासाठी रोजच्या चाकोरीतून वेळ काढून आपल्या आवडीला, छंदांना प्राथमिकता द्यावी हे सांगणाऱ्या कविता.
राठोड यांची कविता गावातून भटकंती करतकरत शहरातील बेगडी आणि उद्ध्वस्त करणाऱ्या अस्वस्थतेचे दर्शन वाचकाला घडवते.