विश्वासभाऊ पाटील यांनी आपल्या बंधूंच्या साथीने दीर्घ अनुभवातून...
१९६२ साली तत्कालीन मंत्रिमंडळात अन्न व कृषी खात्याचे राज्यमंत्री...
बदलती जीवनशैली आणि बदलते आजार याद्वारे आपल्याला आपले आरोग्य परिपूर्णतेने...
रावेर, जळगाव येथे वास्तव्यास असणारे ज्येष्ठ पत्रकार आणि लेखक दिलीप...
रासायनिक खतांच्या सततच्या अतिरेकी वापरामुळे शेतजमीन 'मृतप्राय' झाली आहे....
काजू लागवडीसाठी जमीन निवडीपासून काजू प्रक्रिया उद्योग केंद्रांपर्यंत...
आज संपूर्ण जग विषमुक्त अन्नाकडे वाटचाल करत असताना भारतामध्ये या...
कविता संग्रह
कविता म्हणजे तुमच्या मनातील भावभावना, एखाद्या प्रसंगामुळे उठलेले विचारांचे आणि भावनांचे तरंग शब्दात मांडण्याचे एक प्रभावी माध्यम आहे. प्रिया खैरेपाटील यांच्या मनतरंग या कवितासंग्रहातील साऱ्या कविता वाचकाला याचा नक्कीच प्रत्यय देतात.
अल्प शब्दात कवीची मानसिक आंदोलने टिपण्याची शक्ती कवितेत असते. त्यामुळेच कमी शब्द हे कवितेचे सामर्थ्य ठरते. ‘प्रपात’ हा कवी, लेखक प्रणव लेले यांचा दुसरा कवितासंग्रह असून यामध्ये एकूण सत्तर कविता आहेत.
आयुष्य जगण्यासाठी रोजच्या चाकोरीतून वेळ काढून आपल्या आवडीला, छंदांना प्राथमिकता द्यावी हे सांगणाऱ्या कविता.
राठोड यांची कविता गावातून भटकंती करतकरत शहरातील बेगडी आणि उद्ध्वस्त करणाऱ्या अस्वस्थतेचे दर्शन वाचकाला घडवते.