The Power of Your Subconscious Mind by Dr. Joseph Murphy is a...
‘पडीक बंगल्याचे रहस्य’ या कथासंग्रहात लेखक मधुकर साबणे यांनी चिंतनपर कथा...
भारताशेजारच्या पाकिस्तान, बांगलादेश, म्यानमार, नेपाळ, भूतान, श्रीलंका...
पश्चिम आशियातील तणाव, संघर्ष अर्थकारणात उलथापालथ घडवतात, तेव्हा त्याचे...
भारतीय खगोलशास्त्राच्या आणि भारतीय संस्कृतीच्या प्राचीन इतिहासाची जाणीव...
दहा प्रमुख उपनिषदांमधील कथा, प्राचीन शिक्षण पद्धती, गुरू-शिष्यांचे...
आस्तिक असो वा नास्तिक, वा अज्ञेयवादी, साधक असो वा सर्व सामान्य माणूस, हे...
कौशल्य विकास, रोजगारनिर्मिती आणि पर्यावरणाचे संरक्षण यांची सांगड घालत...
“How to Grow the Moral Way” is a contemporary interpretation of Smith's...
जंगल पर्यटनाचा आनंद घ्यायचा तर जंगल बघणं शिकावं लागेल. जंगल कसं बघायचं,...
आपल्या जगण्यात घडणाऱ्या घटना आपले मन बारकाईने टिपत असते, जगण्याचे भान हे...
कविता संग्रह
‘कोवळ्या उन्हात’ या कवितासंग्रहात कवी काशिराम बोरे यांनी लोभस बालकविता लिहिल्या आहेत.
लेखक, संपादक, संघटक आणि निवेदक असलेले संदीप काळे यांचे ‘कोवळी पाने’ हा कवितासंग्रह त्यांनी त्यांच्या कोवळ्या वयात लिहिलेल्या कविता आहे. त्यामुळे त्यांनी या कवितासंग्रहाला ‘कोवळी पाने’असे शीर्षक दिले आहे.
'खाऊ हा पुरवून ठेवा' हा बालकवितासंग्रह असून यामध्ये मुलांचे भावविश्व व्यापलेल्या अनेक विषयांवर कवीने मुक्तछंदातल्या; परंतु सहज गाऊन म्हणता येतील अशा कविता लिहिल्या आहेत.
शेती, शेतकरी, निसर्ग, पंचतत्त्व आणि मानवी जीवन यातून साकारलेल्या या काव्यरचना आहेत.
‘चैत्रपालवी’ या काव्यसंग्रहात चैत्राली तेरवाडकर- कुलकर्णी यांनी आयुष्यात जे अनुभव घेतले, त्यांना कवितेच्या माध्यमातून व्यक्त करण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला आहे.
आयुष्याची वाट चालताना आलेले अनुभव पुष्पा सराफ, रोशनी सराफ आणि नक्षत्रा सराफ यांनी काव्यबद्ध केले आहे.
कविता हा तसा अद्भुत साहित्यप्रकार आहे. एखादी छोटीशी कविता तुमच्या मनाला उभारी देऊ शकते, पडत्या काळात तुम्हाला आधार देऊ शकते. ‘पाऊलवाटेवर चालताना’ या संग्रहातील या कविता कवयित्री सुचेता अवसरे यांनी म्हटल्याप्रमाणे सकारात्मक दृष्टीने गोष्टींकडे पाहायला लावणाऱ्या आहेत. यात एकूण ऐशी कविता आहेत.
कविता म्हणजे तुमच्या मनातील भावभावना, एखाद्या प्रसंगामुळे उठलेले विचारांचे आणि भावनांचे तरंग शब्दात मांडण्याचे एक प्रभावी माध्यम आहे. प्रिया खैरेपाटील यांच्या मनतरंग या कवितासंग्रहातील साऱ्या कविता वाचकाला याचा नक्कीच प्रत्यय देतात.
‘कस्तुरीचा सुगंध’ या काव्यसंग्रहात विविध विषयांचा काव्याच्या माध्यमातून कवी सतीश कुरकुरे यांनी कस्तुरीसुगंध लिहिलेला आहे. हा त्यांचा पहिलाच काव्यसंग्रह आहे.
This book is a collection of English Poetry written by Dr. Arjun Shirsath. It includes human emotions, nature praise and immortal aspects of life.
कुदरत का करिश्मा अद्भुत होता है ये विचार कवि अर्जुन शिरसाठ ने अपनी कवितासंग्रह में प्रस्तुत किया है l सूरज, सुबह, पानी और नया साल यह कविता इस विभाग में है l
प्रेमाच्या नात्यातील बंध कवीने आपल्या कवितेतून उलगडून दाखवले आहेत. परस्परपूरक नाती कशी असावीत याचे विवेचन यात केलेले दिसून येते. तसेच ‘स्व’ तत्त्व हे किती महत्त्वाचे आहे हेही त्यांनी कवितेतून उलगडून दाखवले आहे.