"सिनेमा, करिअरमध्ये अडचणी येतात, त्यावेळी अक्षय आम्ही तुझी धडपड आठवतो मग...
‘छंदातून व्यवसाय’ उभारून स्वत:ची ओळख निर्माण केलेल्या एकवीस...
Unlock the secrets to financial prosperity with this timeless classic.
प्रवास करणं ही कल्पनाच जेव्हा साहसाच्या कक्षेत येत होती तेव्हाच्या...
कर्मवीर भाऊराव पाटील यांची शिक्षणविषयक पत्रे : एक आकलन’ या पुस्तकात डॉ....
This beautifully crafted book guides you in connecting with the divine...
जागतिक स्तरावर झपाट्याने होणाऱ्या बदलांना व मागणीला अनुसरून भारतातील दूध...
सत्य-असत्य, नीती-अनीती, प्रेम-द्वेष, सुष्ट-दुष्ट, श्रेष्ठ-कनिष्ठ या या मूल्यसंघर्षांमुळे जगणं अधिक गुंतागुंतीचं होतं. यातून मार्ग काढत जगण्याचा सुंदर आशय शोधणं हे कमालीचं अवघड असलं तरी सुखद असू शकतं, याची गोष्ट या कादंबरीत आली आहे.
सुखद योगायोग आयुष्याच्या रंगीबेरंगी विविधतेचा प्रत्यय देतात, या सत्याचा कलात्मक आविष्कार या कादंबरीत रोचकपणे करण्यात आला आहे. रसाळ, मधुर, सुबक आणि ओघवती भाषाशैली यामुळे या कादंबरीतला आशय काव्यात्म आणि वाचनीय झाला आहे.
आपल्या जगण्यात घडणाऱ्या घटना आपले मन बारकाईने टिपत असते, जगण्याचे भान हे त्या टिपण्यातून वाढत जाते. फक्त आपण त्याकडे डोळसपणे कसे पाहायला हवे याबद्दलचे विचार डॉ. राजन पडवळ या पुस्तकातून मांडतात.
कर्मवीर भाऊराव पाटील यांची शिक्षणविषयक पत्रे : एक आकलन’ या पुस्तकात डॉ. सुदाम मांडगे यांनी कर्मवीर भाऊराव पाटील लिखित पत्रांचे संशोधन करून कर्मवीरांचे शिक्षणविषयक विचार मांडण्याचा प्रयत्न केला आहे.
या कादंबरीत आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागास आणि अतिवंचित असलेल्या कुटुंबातील एका शालेयवयीन मुलाने शिक्षणासाठी केलेल्या धडपडीची, ध्येयपूर्तीसाठी सोसलेल्या दाहक अनुभवांची प्रेरक सत्यकथा कथन केलेली आहे.
'कथालंकार' या लघुकथासंग्रहात लेखिका उर्मिला भुर्के यांनी स्त्रीच्या आयुष्यातील दागिन्यांचं महत्त्व आणि जिव्हाळा उलगडणाऱ्या कथा लिहिल्या आहेत.