The Power of Your Subconscious Mind by Dr. Joseph Murphy is a...
‘पडीक बंगल्याचे रहस्य’ या कथासंग्रहात लेखक मधुकर साबणे यांनी चिंतनपर कथा...
भारताशेजारच्या पाकिस्तान, बांगलादेश, म्यानमार, नेपाळ, भूतान, श्रीलंका...
पश्चिम आशियातील तणाव, संघर्ष अर्थकारणात उलथापालथ घडवतात, तेव्हा त्याचे...
भारतीय खगोलशास्त्राच्या आणि भारतीय संस्कृतीच्या प्राचीन इतिहासाची जाणीव...
दहा प्रमुख उपनिषदांमधील कथा, प्राचीन शिक्षण पद्धती, गुरू-शिष्यांचे...
आस्तिक असो वा नास्तिक, वा अज्ञेयवादी, साधक असो वा सर्व सामान्य माणूस, हे...
कौशल्य विकास, रोजगारनिर्मिती आणि पर्यावरणाचे संरक्षण यांची सांगड घालत...
“How to Grow the Moral Way” is a contemporary interpretation of Smith's...
जंगल पर्यटनाचा आनंद घ्यायचा तर जंगल बघणं शिकावं लागेल. जंगल कसं बघायचं,...
आपल्या जगण्यात घडणाऱ्या घटना आपले मन बारकाईने टिपत असते, जगण्याचे भान हे...
‘पडीक बंगल्याचे रहस्य’ या कथासंग्रहात लेखक मधुकर साबणे यांनी चिंतनपर कथा लिहिल्या आहेत.
आपल्या जगण्यात घडणाऱ्या घटना आपले मन बारकाईने टिपत असते, जगण्याचे भान हे त्या टिपण्यातून वाढत जाते. फक्त आपण त्याकडे डोळसपणे कसे पाहायला हवे याबद्दलचे विचार डॉ. राजन पडवळ या पुस्तकातून मांडतात.
‘कोवळ्या उन्हात’ या कवितासंग्रहात कवी काशिराम बोरे यांनी लोभस बालकविता लिहिल्या आहेत.
लेखक, संपादक, संघटक आणि निवेदक असलेले संदीप काळे यांचे ‘कोवळी पाने’ हा कवितासंग्रह त्यांनी त्यांच्या कोवळ्या वयात लिहिलेल्या कविता आहे. त्यामुळे त्यांनी या कवितासंग्रहाला ‘कोवळी पाने’असे शीर्षक दिले आहे.
मानवाने निर्माण केलेल्या सुलतानी संकटाची भीषणता आपल्या पुढ्यात प्रत्येक झाडाच्या तोंडून मांडणारे हे वाचनीय आणि अर्थपूर्ण नाटक.
रोजच्या जगण्यात भेटलेल्या व्यक्ती, आलेले अनुभव, वकिली करत असताना आलेले व्यावसायिक अनुभव लेखकाने कथारूपात मांडायचा उत्तम प्रयत्न केला आहे.
शेती, शेतकरी, निसर्ग, पंचतत्त्व आणि मानवी जीवन यातून साकारलेल्या या काव्यरचना आहेत.
कौशल्य विकास, रोजगारनिर्मिती आणि पर्यावरणाचे संरक्षण यांची सांगड घालत प्रगतीच्या नवनवीन दिशा धुंडाळणाऱ्या यशस्वी उद्योजकाचे पथदर्शी अनुभवकथन
अरुंधती लोंढे लिखित ‘च’ कशाचा? हा ललितलेखसंग्रह असून, यात विविध सामाजिक, राजकीय, परिस्थितीवर व्यंगात्मक भाष्य करणारे लेख आहेत.