{"product_id":"nisarg-ani-manus-jal-swarajyatoon-shashwat-samruddhikade","title":"निसर्ग आणि माणूस: जल स्वराज्यातून शाश्वत समृद्धीकडे","description":"\u003cp\u003eपाणी व्यवस्थापन आणि जल संधारणाची मूलतत्त्वे कोणती? ती आचरणात कशी आणता येतील? भूजल पातळी वाढवण्यासाठी काय करायचे? पाण्याचा योग्य वापर म्हणजे नेमके काय? अशा प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी डॉ. राजेंद्र सिंह 'तरुण भारत संघ' या संस्थेद्वारे ५० वर्षं काम करत आहेत. लोकशिक्षण आणि लोकसहभाग, पारंपरिक ज्ञान आणि आधुनिक तंत्रे यांची सांगड घालून अथक प्रयत्नांद्वारे रखरखीत, शुष्क प्रदेशात त्यांनी पाणी आणले; हिरवाई फुलवली. चंबळच्या खोऱ्यातील अनेकांना आयुष्य नव्याने जगण्याची संधी मिळवून दिली. अनेक कुटुंबांची आयुष्ये समृद्ध केली. हे सारे सांगणारे वाचनीय, प्रेरणादायी आणि संग्राह्य पुस्तक म्हणजे 'निसर्ग आणि माणूस: जल स्वराज्यातून जल समृद्धीकडे'.\u003c\/p\u003e","brand":"Sakalpublication","offers":[{"title":"Default Title","offer_id":45717811134595,"sku":"BK01094","price":225.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0665\/2421\/7475\/files\/Nisarga_Ani_Manus_1.jpg?v=1759752856","url":"https:\/\/sakalpublications.com\/mr\/products\/nisarg-ani-manus-jal-swarajyatoon-shashwat-samruddhikade","provider":"Sakal Publications","version":"1.0","type":"link"}