धर्म, धर्मश्रद्धा आणि धर्मनिरपेक्षता या तिन्ही संकल्पनांचा आशय समजावून...
Discover the path to inner peace and the perennial truths that resonate...
"सिनेमा, करिअरमध्ये अडचणी येतात, त्यावेळी अक्षय आम्ही तुझी धडपड आठवतो मग...
‘छंदातून व्यवसाय’ उभारून स्वत:ची ओळख निर्माण केलेल्या एकवीस...
Unlock the secrets to financial prosperity with this timeless classic.
प्रवास करणं ही कल्पनाच जेव्हा साहसाच्या कक्षेत येत होती तेव्हाच्या...
कर्मवीर भाऊराव पाटील यांची शिक्षणविषयक पत्रे : एक आकलन’ या पुस्तकात डॉ....
कविता संग्रह
डॉ. स्मिता झंवर यांचा 'मुक्तछंद' हा कवितासंग्रह बालपणातलं कोवळं कुतूहल, तारुण्यातल्या रम्य भावभावना आणि जबाबदार नागरिक म्हणून सामाजिक संदेश देणाऱ्या कर्तव्यपर शब्दांनी नटलेला आहे.
कवी गोविंद अनंत कुळकर्णी यांनी त्यांच्या आयुष्यात जे अनुभवले ते त्यांनी काव्यरूपात मांडण्याचा प्रामाणिक प्रयत्न ‘नेत्र हवे मज’ या काव्यसंग्रहातून केला आहे.
कवयित्री उत्तमा पेटकर यांचा वयाच्या ८०व्या वर्षी आलेला हा पहिला काव्यसंग्रह असून यात एकूण ७० कविता आहेत.
मुक्तछंद, वृत्तबंध आणि गझल या विविध प्रकारच्या कविता ‘बाकी काही नाही’ या काव्यसंग्रहात कवी किरण वेताळ यांनी अगदी सहजपणे, ओघवत्या शैलीत मांडल्या आहेत.
राठोड यांची कविता गावातून भटकंती करतकरत शहरातील बेगडी आणि उद्ध्वस्त करणाऱ्या अस्वस्थतेचे दर्शन वाचकाला घडवते.
आयुष्य जगण्यासाठी रोजच्या चाकोरीतून वेळ काढून आपल्या आवडीला, छंदांना प्राथमिकता द्यावी हे सांगणाऱ्या कविता.
अल्प शब्दात कवीची मानसिक आंदोलने टिपण्याची शक्ती कवितेत असते. त्यामुळेच कमी शब्द हे कवितेचे सामर्थ्य ठरते. ‘प्रपात’ हा कवी, लेखक प्रणव लेले यांचा दुसरा कवितासंग्रह असून यामध्ये एकूण सत्तर कविता आहेत.
प्राध्यापक आणि लेखक हनुमंत भवारी यांनी लिहिलेल्या या पुस्तकात त्यांच्या वडिलांचे निधन झाल्यावर त्यांच्या मनात आलेल्या भावना, त्यांच्या आणि इतरांच्या मनातील वडिलांबद्दलच्या भावना कविता रूपाने मांडण्याचा प्रयत्न केला आहे.