धर्म, धर्मश्रद्धा आणि धर्मनिरपेक्षता या तिन्ही संकल्पनांचा आशय समजावून...
Discover the path to inner peace and the perennial truths that resonate...
"सिनेमा, करिअरमध्ये अडचणी येतात, त्यावेळी अक्षय आम्ही तुझी धडपड आठवतो मग...
‘छंदातून व्यवसाय’ उभारून स्वत:ची ओळख निर्माण केलेल्या एकवीस...
Unlock the secrets to financial prosperity with this timeless classic.
प्रवास करणं ही कल्पनाच जेव्हा साहसाच्या कक्षेत येत होती तेव्हाच्या...
कर्मवीर भाऊराव पाटील यांची शिक्षणविषयक पत्रे : एक आकलन’ या पुस्तकात डॉ....
आंबेडकरांनी सुरू केलेल्या राजकीय-सामाजिक चळवळीतील ‘गोलमेज परिषद’, ‘भाषावार प्रांतरचना’ आणि ‘हैदराबादचा मुक्तिसंग्राम’ या मुख्य तीन विषयांचा आणि टप्प्यांचा चिकित्सक वेध या पुस्तकात घेण्यात आला आहे.
या अभ्यासग्रंथात ऋग्वेदातील ऋचांचा अर्थ खगोलशास्त्रीय पद्धतीने लावून इंद्रादि देव, देवता, सूर्य, पृथ्वी यांचा उगम, ग्रहतारे, जोडतारे, द्वैती तारे, इत्यादींबद्दल पौराणिक विश्लेषणांसह वैज्ञानिक स्पष्टीकरणे देण्याचा प्रयत्न केला आहे, जो प्रस्थापित समजुतींना धक्का देणारा आहे.
राजारामांच्या राज्याची गुणवैशिष्ट्ये 'रामराज्य' या पुस्तकात वर्णिताना लेखकाने आजच्या काळातील रामराज्याची आवश्यकताही अधोरेखित केली आहे.
प्रा. सुरेश गर्जे लिखित 'तुका आकाशाएवढा' या चिंतनपर पुस्तकात तुकाराम महाराजांच्या निवडक ४१ अभंगांचा भावार्थ सांगण्यात आला आहे.
ज्येष्ठ संस्कृत पंडित गंगाप्रसाद उपाध्याय यांनी ईशोपनिषदावर केलेल्या हिंदीतील भाष्याचा प्रा. सुरेश गर्जे यांनी मराठीमध्ये केलेला रसाळ व वाचनीय अनुवाद
रविंद्र कांबळे लिखित ‘दिव्य प्रवचनामृत’ हा एक आध्यात्मिक ग्रंथ आहे. यात हरीपाठातील भक्तिमार्ग, ज्ञानेश्वरीत सांगितलेला गीतेचा भावार्थ आणि भगवद्गीतेचे अर्थपूर्ण तात्पर्य सोप्या आणि ओघवत्या भाषेत लेखकाने विस्तृतपणे सांगितले आहे.
गीतेमधील सर्व श्लोकांचे ओवीरूप सटीक विवरण लेखक आणि अभ्यासक आर. जी. पाटील यांनी ‘ओवीरूप श्रीमद्भगवद्गीता’ या ग्रंथात केलेला आहे.
सुरेश राठी यांनी 'मी कुणाचा? मी माझा!' या कवितासंग्रहात आनंद, दु:ख, प्रेम, जिव्हाळा, राग, लोभ, हास्य, विनोद, विडंबन अशा अनेक घटकांवर आधारित कविता लिहिल्या आहेत.
सत्य-असत्य, नीती-अनीती, प्रेम-द्वेष, सुष्ट-दुष्ट, श्रेष्ठ-कनिष्ठ या या मूल्यसंघर्षांमुळे जगणं अधिक गुंतागुंतीचं होतं. यातून मार्ग काढत जगण्याचा सुंदर आशय शोधणं हे कमालीचं अवघड असलं तरी सुखद असू शकतं, याची गोष्ट या कादंबरीत आली आहे.